नगर (प्रतिनिधी)- राज्य कर्मचारी संघटनेचे खजिनदार श्रीकांत तथा बंडा प्रभाकर शिर्शिकर यांचे प्रदीर्घ आजाराने शुक्रवारी (दि.14 मार्च) निधन झाले. ते 71 वर्षाचे होते. बंडा शिर्शिकर या नावाने ते सुपरिचित होते.…
युवकांसह एमआयडीसीच्या कामगारांचा सहभाग नवनागापूरच्या चौकात शिवस्मारक व शिवस्तंभ उभारण्याचा निर्णय नगर (प्रतिनिधी)- एमआयडीसी, नवनागापूर येथे युवा सेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीप्रमाणे जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. तर…
नगर (प्रतिनिधी)- कापड बाजार येथील इनायत माजिद शेख हिने रमजानचा पहिला रोजा (उपवास) केला. वयाच्या सहाव्या वर्षी रमाजानच्या पवित्र महिन्यात अन्न, पाणी विना तिने उपवास केल्याबद्दल तिचे कौतुक होत आहे.…
नगर (प्रतिनिधी)- भिंगार येथील आरीज फिरोज शेख याने रमजानचा पहिला रोजा (उपवास) केला. वयाच्या 6 व्या वर्षी त्याने रमाजानच्या पवित्र महिन्यात अन्न, पाणी विना उपवास केला आहे. तब्बल तेरा तासांहून…
सक्षम पिढी घडविण्यासाठी कृष्णाली फाउंडेशनने उचललेले पाऊल दिशादर्शक -खासदार निलेश लंके कृष्णाली फाउंडेशनचा सर्व जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना परीक्षा पॅड उपलब्ध करुन देण्याचा संकल्प नगर (प्रतिनिधी)- शालेय विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षेच्या…
जगभरातील शास्त्रज्ञ, अभ्यासक, धोरणकर्ते आणि कायदेतज्ज्ञांचा असणार सहभाग ज्या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षण घेतले, तिथे जाऊन त्यांच्या विचारांवर चर्चा करणे अभिमानास्पद -खामकर नगर (प्रतिनिधी)- शहरातील युवा साहित्यिक स्वप्निल…
विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धन व व्यसनमुक्तीची शपथ पर्यावरण संवर्धन व व्यसनमुक्तीसाठी सर्वांनी पुढाकार घेण्याची गरज -पै. नाना डोंगरे नगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता.नगर) येथे नवनाथ विद्यालय, स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री…
अनेक राष्ट्रीय खेळाडू घडविणारे डॉ. मगर देतात युवकांना प्रेरणा व मार्गदर्शन वयाच्या 53 व्या वर्षी 79 वजन गटात उचलला 116 किलोचा बार नगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे,…
ज्ञानरचना सोशल फाऊंडेशनच्या वतीने प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन स्वयंसेवी संस्थांसाठी सीएसआर फंड मिळविण्यासंदर्भात एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन नगर (प्रतिनिधी)- विविध क्षेत्रात निस्वार्थपणे सामाजिक कार्य आणि उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींना ज्ञानरचना सोशल फाऊंडेशनच्या…
राज्यातील ग्रामपंचायतींना इंटरनेट सुविधा न देता 34 हजार कोटीचा अपहार झाल्याचा आरोप भारत ब्रॉडबँड कंपनी, केंद्र व राज्य सरकार विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्याचा इशारा नगर (प्रतिनिधी)- भारत ब्रॉडबँड…