सेवाप्रीत सोशल फाउंडेशनचा उपक्रम पार्वतीबाई डहाणूकर कन्या विद्यालयात विद्यार्थिनींना सुरक्षिततेचे धडे; शैक्षणिक साहित्याचेही वाटप अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचारांना आळा घालण्यासाठी आणि विद्यार्थिनींमध्ये स्वतःच्या सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने…
सेंट मायकल, आर्मी आणि तक्षिला स्कूलची विजयी घोडदौड; विविध गटांतील एकतर्फी विजयांनी मैदान दणाणले शौर्य चंगेडिया, दिवेश अळकुटे, प्रांजल, प्रतिक शेळके आणि अभिनव मोरे यांची गोलांची आतषबाजी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- फिरोदिया…
नोंदणी पोर्टल तात्काळ सुरू करा, मुलांची शिष्यवृत्ती पूर्ववत करा 15 दिवसांत मागण्या मान्य न झाल्यास राज्यव्यापी तीव्र आंदोलनाचा इशारा कामगार विरोधी धोरणाने शासनाविरोधात राज्यभर असंतोषाची लाट -शंकरराव भैलुमे अहिल्यानगर (प्रतिनिधी)-…
खासगी सावकाराविरोधात उमाप कुटुंबाची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव ‘व्याजासह पैसे देण्याची तयारी होती, तरीही जमीन विकली’; चौकशी करुन वडिलोपार्जित शेतजमीन परत मिळवून देण्याची मागणी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील शेंडी पोखर्डी येथील एका…
नागरिकांना भंडाऱ्याचे वाटप; उपक्रमाचे पाचवे वर्ष अहिल्यानगर (प्रतिनिधी)- रिक्षा चालकांची आर्थिक परिस्थिती जेमतेम असली, तरी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती शहरात समाजोपयोगी पद्धतीने उत्साहात साजरी करण्यात आली. सर्जेपूरा चौक रिक्षा…
प्रगतिशील लेखक संघाच्या सहाव्या राज्य अधिवेशनाचा समारोपl अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भारतात पसरलेला धर्माधिष्ठित फॅसिझमचा पराभव करायचा असेल तर संविधानाशिवाय पर्याय नाही, त्यासाठी लेखकांनी सामाजिक भान ठेवून जबाबदारीने लेखन करणे आवश्यक आहे.…
दिल्ली गेटवर झळकणार ‘कोरा राजीनामा’! लोकभक्ती, ज्ञानभक्ती, कर्मभक्ती आणि संविधानिक नैतिकता नसेल, तर सार्वजनिक पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही -ॲड. गवळी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भारतीय संसदीय लोकशाहीला व्यक्तिपूजा, घराणेशाही, जातीय-धार्मिक ध्रुवीकरण,…
पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश; अण्णाभाऊंच्या विचारांसोबत कलमी आंब्याच्या वृक्षांची लागवड झाडे लावणे म्हणजे पुढील पिढ्यांसाठी समृद्ध भविष्याची पायाभरणी होय -डॉ. सुनील सकट अहिल्यानगर (प्रतिनिधी)- साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या…
प्रगतिशील लेखक संघाच्या सहाव्या राज्य अधिवेशनाचे उद्घाटन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- प्रगतिशील लेखक संघाने आजच्या नव्या पिढीतील लेखकांना अधिक संधी दिली पाहिजे. नवी पिढी संवेदनशील आहे हे त्यांनी दिल्ली येथील आपल्या आंदोलनातून…
अण्णाभाऊंच्या विचारांना अभिवादन ‘समता, स्वाभिमान आणि सामाजिक परिवर्तनाचा अण्णाभाऊंचा वारसा युवकांनी पुढे घेऊन जावा -पै. नाना डोंगरे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांची…