ओबीसी समाजाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत निर्णय वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- मराठा आणि ओबीसी समाजामध्ये आरक्षणावरुन खदखद असताना त्याचे पडसाद लोकसभा निवडणुकीत उमटण्याची चिन्हे दिसत आहे. नुकतीच शहरात ओबीसी समाजाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक…
न्यु आर्टस महाविद्यालयास वेगळ्या उंचीवर घेऊन जाताना प्राचार्य व प्राध्यापकांची सेवा महत्त्वाची -रामचंद्र दरे वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- समाजाच्या प्रगतीसाठी अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे कार्य दिशादर्शक ठरले.…
काचबिंदूची अवघड शस्त्रक्रियेने जीवन झाले पुन्हा प्रकाशमय; बिकट परिस्थितीत आजीबाईला मिळाला आधार वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- काचबिंदूने एका डोळ्यास निर्माण झालेला दृष्टीदोष तर दोन वर्षापूर्वी मोतीबिंदूने दुसऱ्या डोळ्याला ग्रासले असताना…
गुन्हे दाखल झालेल्या संचालकांना अटक करण्याची मागणी अन्यथा महाराष्ट्र दिनी उपोषणाचा अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचा इशारा वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- राजे शिवाजी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या अपहाराची व्याप्ती…
आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत दिलदारसिंग बीर यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला. माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते बीर यांनी…
आपल्या एका मताने चांगला व सक्षम उमेदवार निवडून येणार -डॉ. पंकज जावळे वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- महापालिकेत लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी शहरात कचरा गोळा करणाऱ्या…
रिपाई ओबीसी सेलची मागणी; अन्यथा 24 एप्रिलला उपोषण अहमदनगर (प्रतिनिधी)- विनयभंगाचा गुन्हा दाखल झालेल्या प्राथमिकचे शिक्षणाधिकारी व जिल्हा सहाय्यक कक्ष अधिकारी यांना त्वरित निलंबित करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया…
नागरिकांमध्ये करणार जागृती; अध्यात्म, समाजकारण आणि राजकारणाची संयुक्त प्रक्रिया वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- भारतात सुरू असलेल्या राजकारण व धर्म यांच्या भयानक संकरित वाणाला पर्याय देण्यासाठी अध्यात्म, समाजकारण आणि राजकारण या…
नुकताच डॉ.सुदर्शन धस यांचा आनंदाने गाऊया हा बालकविता संग्रह हाती पडला. अतिशय देखणा असा हा कवितासंग्रह उच्च निर्मितीमूल्य दर्शविणारा बालकविता संग्रह आहे. पानांचा दर्जा, बालवाचकांच्या दृष्टीने अक्षरांची रचना, चित्रांची मांडणी…
दुसऱ्यांदा मिळाली सरपंच पदाची संधी; गावात एकच जल्लोष वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- वाळूंज (ता. नगर) ग्रामपंचायतच्या सरपंचपदी पार्वतीताई गोरखनाथ हिंगे यांची दुसऱ्यांदा बिनविरोध निवड झाली. गुरुवारी (दि.18 एप्रिल) वाळूंज ग्रामपंचायत…