अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्याचा विस्तार आणि व्याप्ती लक्षात घेऊन मराठी पत्रकार परिषदेने संघटनेच्या सोयीसाठी उत्तर नगर जिल्हा आणि दक्षिण नगर जिल्हा असे दोन भाग केले असून, दोन्हीकडे परिषदेच्या स्वतंत्र शाखा स्थापन…
टाळेबंदीत गरजूंना आधार देऊन, कोरोना संक्रमण रोखण्यासाठी राबविले होते विविध उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोना महामारीच्या टाळेबंदी काळात निस्वार्थ भावनेने गरजूंना अन्न-धान्यासह किराणा किटचे वाटप करुन, विविध उपक्रमाच्या माध्यमातून कोरोनाचा प्रादुर्भाव…
केडगावातील बाबासाहेबांच्या अर्धाकृती पुतळ्याचे जयंतीपूर्वी होणार सुशोभीकरण -आ. संग्राम जगताप नगरसेवक राहुल कांबळे यांच्या पाठपुराव्याला यश अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या स्मृतीस अभिवादन…
बाबासाहेबांनी अन्याया विरोधात दिलेला लढा कायम स्फुर्ती देणारा -एन.एम. पवळे अहमदनगर (प्रतिनिधी)- कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या वतीने महापरिनिर्वाण दिनानिमित्त जिल्हा परिषद येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन…
दीन-दलितांना न्याय, हक्क मिळवून देऊन, माणूस म्हणून जगण्याचा अधिकार बाबासाहेबांनी दिला -सुनील साळवे अहमदनगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या वतीने महापरिनिर्वाण दिनानिमित्त मार्केटयार्ड चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर…
कलम 83 ची चौकशी थांबवावी म्हणून केले होते अपील संचालक मंडळावर कारवाईची टांगती तलवार अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेत चालू असलेल्या कलम 83 ची चौकशी थांबवावी म्हणून सैनिक…
वंचितांच्या उध्दारासाठी संघर्ष करुन बाबासाहेब समाज परिवर्तनाचे महानायक ठरले -अमित काळे अहमदनगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) युवकच्या वतीने महापरिनिर्वाण दिनानिमित्त जय भीमच्या गजरात मार्केटयार्ड चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब…
हुकुमशाही व धर्मांधतेविरोधात आंबेडकरी विचार स्विकारण्याचे आवाहन हुकूमशाहीच्या प्रवाहात लोकशाही बद्दलचे बाबासाहेबांचे विचार अंतर्मुख करणारे -उमाशंकर यादवअहमदनगर (प्रतिनिधी)- बहुजन समाज पार्टीच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मार्केटयार्ड…
महापुरुषांच्या विचारांची समाजाला गरज -सागर चाबुकस्वार अहमदनगर (प्रतिनिधी)- डॉ. बाबासाहेबांच्या विचाराचा जागर होवून, सुसंस्कृत समाज निर्मितीसाठी त्यांच्या विचारांची खर्या अर्थाने गरज आहे. डॉ. बाबासाहेबांनी राज्य घटनेच्या माध्यमातून समाजातील उपेक्षितांना सन्मानाने…
बाबासाहेबांच्या विचार व तत्वाने आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघाचे कार्य -संदीप कापडे अहमदनगर (प्रतिनिधी)- आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मार्केटयार्ड चौकातील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन…