30 पदकांची कमाई अहमदनगर (प्रतिनिधी)- कंबोडीया इंटरनॅशनल पॅरालिम्पिक गेम -2023 या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी 30 पदकांची कमाई करुन शानदार कामगिरी केली आहे. खेळाडूंनी आपल्या उत्कृष्ट खेळाची छाप पाडून पदके पटकाविली.…
कंपनीतील व्यवहारावरुन जीवे मारण्याचा प्रयत्न अहमदनगर (प्रतिनिधी)- स्वराज्य सामाजिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तथा युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष योगेश गलांडे यांच्यावर मागील आठवड्यात झालेल्या जीवघेणा हल्लाप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला सोमवारी (दि.20 मार्च)…
कर्मचारी शिक्षक, शिक्षकेतरांच्या एकजुटीच्या घोषणा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरुन काढण्यासाठी जादा तासिका घेण्याचा निर्णय अहमदनगर (प्रतिनिधी)- जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी सुरु असलेला सरकारी कर्मचार्यांचा संप सातव्या दिवशी राज्य शासनासोबतच्या सकारात्मक चर्चेनंतर…
वारस नसलेल्या व्यक्तीला हॉस्पिटलमधून काढून केली जमिनीची खरेदी ऑल इंडिया पँथर सेनेचे पोलीस अधीक्षकांना निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- कोणीही वारसदार नसल्याचा फायदा घेत, उपचार घेणार्या व्यक्तीला हॉस्पिटलमधून काढून खरेदीखतावर अंगठा घेऊन…
प्रसिद्धी प्रमुखाच्या ऑनलाईन बैठकीत मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- येत्या 7 एप्रिल रोजी अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथे होणार्या आदर्श तालुका, जिल्हा पुरस्कार वितरण सोहळा मेळावा ताकदीने यशस्वी करायचा…
वडिलोपार्जित देवस्थान परत मिळवून देण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- आजोबांच्या मालकी हक्क असलेली नागापूर, एमआयडीसी येथील रेणुकाई माळ देवस्थान चोरीला गेल्याची तक्रार त्यांचे नातू असलेले अंतोन गायकवाड व शारदा अंतोन गायकवाड…
वंचितांच्या हक्कासाठी व उपेक्षितांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटनेचा संघर्ष -ओसामा कोईलख अहमदनगर (प्रतिनिधी)- आंतरराष्ट्रीय मानव अधिकार राजदूत संघटनेच्या पदाधिकार्यांची आढावा बैठक शहरात नुकतीच पार पडली. यामध्ये संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी परवीन शेख…
जिल्हाधिकारी कार्यालयावर मशाल घेऊन धडकला मोर्चा किसान सभेच्या पदाधिकार्यांचा सहभाग अहमदनगर (प्रतिनिधी)- शेतकर्यांच्या मागण्या मान्य करुन मुंबईला निघालेले शेतकर्यांचे वादळ शमलं, मात्र जुनी पेन्शनसाठी सुरु असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारचे लक्ष…
सुभेदार मल्हारराव होळकर जयंती कार्यक्रमात सामाजिक कार्य करणार्या कर्तृत्ववानांचा गौरव अहमदनगर (प्रतिनिधी)- नामांतराचा विषय चर्चेला जात असताना, अगोदर जिल्हा विभाजन होण्याची गरज आहे. अहिल्यादेवींचे जन्मस्थान आपल्या जिल्ह्यातच असून, या नामांतराचा…
महाराष्ट्र भूषण आदर्श वस्ताद पुरस्कार मिळाल्याबद्दल पद्मश्री पवार यांच्या हस्ते झाला सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने पै. नाना डोंगरे यांना महाराष्ट्र भूषण आदर्श वस्ताद पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सन्मान…