रिपाई युवक आघाडीचे मुख्यमंत्री यांना निवेदन प्रकरण जलदगती न्यायालयात चालवून विशेष सरकारी वकील नियुक्त करण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- जातीयवादी प्रवृत्तीतून बोंडार हवेली (जि. नांदेड) येथील अक्षय भालेराव खून प्रकरणातील आरोपींना…
प्लास्टिक मुक्तीचा संदेश देत, नागरिकांना दिली पर्यावरण रक्षणाची शपथ सजीव सृष्टीच्या रक्षणासाठी वृक्षारोपण व प्लास्टिक मुक्ती हा एकमेव पर्याय -संजय सपकाळ वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने भिंगार…
नगरसेविका सुवर्णा जाधव, नगरसेवक प्रशांत गायकवाड, दिपक खैरे यांचा पाठपुरावा रेल्वे स्टेशन रोड हा शहराला जोडणारा महत्त्वाचा रस्ता -दत्ता जाधव अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील ऐतिहासिक लोखंडी पूल ते रेल्वे स्थानक पर्यंतच्या…
घरातील सामानची पडझड अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्याच्या विविध ठिकाणी रविवारी (दि.4 जून) दुपारी वादळी वार्यासह झालेल्या पाऊसाने अनेकांचे नुकसान झाले. नगर-कल्याण महामार्गावरील धोत्रे बुद्रुक (ता. पारनेर) येथील सामाजिक कार्यकर्ते अरुण रोडे…
नेहरु युवा केंद्र व श्री नवनाथ युवा मंडळाचा उपक्रम योग व आयुर्वेदाचे सिद्धांत शाश्वत -रामचंद्र लोखंडे अहमदनगर (प्रतिनिधी)- नेहरु युवा केंद्र व श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने मिशन लाईफ अंतर्गत…
छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेऊन युवकांनी जीवनाचे ध्येय गाठावे -पै. नाना डोंगरे अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे नवनाथ विद्यालय, स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा…
एक तास राष्ट्रवादीसाठीच्या बैठकीत देशातील राजकीय परिस्थितीवर ज्येष्ठ नागरिकांशी चर्चा अहमदनगर (प्रतिनिधी)- देशात लोकशाही विरोधातील भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. लोकशाही विरोधातील संघर्षासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. धर्मांधतेमुळे समाजाची…
शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना होणार शैक्षणिक साहित्याचे वाटप अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना, जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटना व वरिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघाच्या वतीने अहमदनगर जिल्हा मराठा…
शिक्षकेतर कर्मचार्यांच्या पाच वर्षाच्या संघर्षाला यश अहमदनगर (प्रतिनिधी)- विद्यापीठ व संलग्न महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी यांना 31 मे रोजी सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना पुर्ववत चालू करण्याचे आदेश शासनाने निर्गमित केले…
सामाजिक भाव ह्रद्यात असावा लागतो -आ. संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक भाव ह्रद्यात असावा लागतो, निस्वार्थ भावनेने केलेल्या कार्याची समाजही दखल घेतो. फक्त हेतू साधण्यापुरते केलेल्या सामाजिक कार्याचे पितळ उघडे…