महामार्गाच्या देखभाल दुरुस्तीच्या कामाची चौकशी करण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील महामार्गाच्या देखभाल दुरुस्ती कामात गैरव्यवहार झाल्याचा आरोप करुन त्याची चौकशी करण्याच्या मागणीसाठी भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश संघटनेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभाग…
निमगाव वाघात रंगला शिवजयंतीचा कार्यक्रम प्रत्येक घरात महिला राजमाता जिजाऊ बनल्या तर शिवबा सारखे व्यक्तीमत्व घडतील -माधवराव लामखडे अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे छत्रपती शिवाजी महाराज व संत…
अहमदनगर (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहर जिल्हा सरचिटणीसपदी शिवाजी साळवे यांची नियुक्ती करण्यात आली. नुकतीच राष्ट्रवादीची नुतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यावेळी आमदार संग्राम जगताप व राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संपत…
अ श्रेणीत तब्बल 5 तर ब श्रेणीत 10 विद्यार्थी चमकले अहमदनगर (प्रतिनिधी)- शासकीय रेखाकला परीक्षेत (एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षा) गीत ड्रॉइंग क्लासच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. एलिमेंटरी…
बाळशास्त्री जांभेकर यांनी सामाजिक दायित्वाच्या भावनेने पत्रकारिता केली -संदीप मिटके अहमदनगर (प्रतिनिधी)- आचार्य बाळशास्त्री जांभेकर हे पत्रकारितेपुरते मर्यादीत नव्हते, ते एक बहुआयामी व्यक्तिमत्व होते. समाजाचे आपण घटक आहोत, सामाजिक दायित्वाच्या…
सेवानिवृत्तांना सहभागी होण्याचे राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेचे आवाहन प्रलंबीत प्रश्न सोडविण्यासाठी केली जाणार चर्चा अहमदनगर (प्रतिनिधी)- सेवानिवृत एसटी कामगारांचे प्रलंबीत प्रश्न सोडविण्यासाठी शुक्रवारी (दि.23 फेब्रुवारी) राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी…
विद्यार्थ्यांनी चांगले, वाईट ओळखायला शिकावे -पो.नि. प्रताप दराडे अहमदनगर (प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात चांगले, वाईट ओळखायला शिकावे. सोशल मीडियाचा वापर योग्य गोष्टींसाठी करुन शिकत रहावे. ध्येय प्राप्तीसाठी स्वतःला झोकून द्या.…
रयतेचे राज्य खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांनी निर्माण केले -ॲड. महेश शिंदे अहमदनगर (प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यात सर्वांना समान न्याय व समतेची वागणूक दिली. शिवाजी महाराजांचे कार्य आजही आपल्याला प्रेरणा…
अहमदनगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले) वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करताना आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे समवेत गणेश पवार, अर्जुन जाधव, अजिनाथ,…
शिवाजी महाराजांचे विचार व संस्काराने आदर्श राज्याची संकल्पना जगा समोर आली -संजय भैलुमे अहमदनगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले) वतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. जुने बस स्थानक येथील छत्रपती…