जातीय द्वेषातून खासगी जागेत गटारीचे पाणी सोडणाऱ्यांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- अनेक महिन्यापासून बंद असलेला रस्ता खुला करुन देण्याचे तहसीलदाराकडून आदेश होऊन देखील खानापूर (ता. शेवगाव) ग्रामपंचायत…
गर्दीच्या ठिकाणी स्तनदा माता आणि बालकांच्या सोयीसाठी महिलांचा पुढाकार अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील तारकपूर बस स्थानक येथे गर्दीच्या ठिकाणी स्तनदा माता बालकांना स्तनपान करण्यास अडचण निर्माण होत असताना माता आणि बालकांच्या…
अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील अधीक्षक संजय ठोंबरे यांच्या सेवापुर्तीनिमित्त प्रहार दिव्यांग क्रांती संघटना, जिल्हा रुग्णालय व फिनिक्स फाऊंडेशनच्या वतीने सन्मान करण्यात आला. जिल्हा शल्यचिकित्सक संजय घोगरे व डॉ. संदीप…
आठरे पाटील, ऑक्झिलियम कॉन्व्हेंट, आर्मी पब्लिक स्कूलची अंतिम स्पर्धेत धडक वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- फिरोदिया शिवाजीयन्सच्या वतीने अहमदनगर महाविद्यालयाच्या मैदानावर सुरु असलेल्या इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धेत शुक्रवारी (दि.4 ऑगस्ट) उपांत्य…
तर हस्ताक्षर, निबंध व चित्रकला स्पर्धेस विद्यार्थ्यांचा प्रतिसाद स्व.दादापाटील शेळके यांच्या दूरदृष्टीमुळे ग्रामीण भागातील मुलांचे भवितव्य घडत आहे -अंकुश शेळके अहमदनगर (प्रतिनिधी)- कर्जुने खारे (ता. नगर) येथील देवराम गंगाराम शेळके…
करवसुलीसाठी कॅशलेस सुविधेचा प्रारंभ अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील बाबुर्डी घुमट ग्रामपंचायत कॅशलेस कर वसुली करणारी हायटेक ग्रामपंचायत बनली आहे. ग्रामपंचायतीची करवसुली रोखीने न करता थेट ग्रामपंचायतीच्या बँक खात्यात पैसे जमा…
निवडणुकांच्या पाश्वभूमीवर कार्यकारणीत फेरबदल सुरु निवडणुकांमधून आपचे अस्तित्व सिध्द होणार -खाकाळ अहमदनगर (प्रतिनिधी)- आम आदमी पार्टीच्या अहमदनगर शहर अध्यक्षपदी भरत श्रीराम खाकाळ यांची नियुक्ती करण्यात आली. आपचे महाराष्ट्र प्रदेश सहप्रभारी…
विधाते विद्यालयात वृक्षरोपण करुन विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाची जागृती बिकट परिस्थितीतून व अडचणीतून मार्ग काढावा लागतो -अशोक कडूस वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोनाने पालक गमावलेल्या अनाथ मुला-मुलींचे शैक्षणिक पालकत्व, दिव्यांग-मुकबधीर मुलांना शैक्षणिक…
अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील लोककलावंत (गोंधळी) संजय भैरवनाथ जाधव यांचे नुकतेच ह्रद्यविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते 52 वर्षाचे होते. गोंधळी म्हणून ते जिल्ह्यात प्रसिध्द होते. जागरण-गोंधळ,…
परिस्थितीवर मात करुन पुढे आलेली मुले जीवनात यशस्वी होतात -गिरीश कुलकर्णी आफताब शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- मुकुंदनगर येथील यशवंत माध्यमिक विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना मानवता हाच एक धर्म प्रतिष्ठानच्या वतीने शालेय गणवेशचे…