सामाजिक योगदान देऊन युवकांनी मिळवलेले यश अभिमानास्पद -उपमहापौर गणेश भोसले अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोनाच्या संकट काळात शहरात विविध सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून सामाजिक योगदान देत, सीए व डॉक्टर झालेल्या युवक-युवतींचा घर घर…
शिवाजी महाराजांनी जाती, धर्मापलीकडे जाऊन स्वराज्याची निर्मिती केली -संजय सपकाळ अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. चौका-चौकात अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात…
जयंती साजरी न करणार्या अधिकार्यांवर प्रशासकीय कारवाई करण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- शासनाचे परिपत्रक असून देखील जिल्ह्यात अनेक शासकीय, निमशासकीय कार्यालयात संत शिरोमणी रविदास महाराज यांची जयंती साजरी झाली नसल्याचा निषेध…
जयंतीची जय्यत तयारी करण्यासाठी शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचे आकर्षक मुर्त्या खरेदी करण्यासाठी शिवप्रेमींचा लगभग दिसून येत आहे.
अहमदनगर (प्रतिनिधी)- भूतकरवाडी येथील लक्ष्मीबाई सर्जेराव सुपेकर (वय 95 वर्षे) यांचे गुरुवारी (दि.17 फेब्रुवारी) वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यावर नालेगाव अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात चार मुले, एक मुलगी, सुना,…
राष्ट्रीय क्रॉसकंट्री स्पर्धेसाठी भाग्यश्री, साक्षी व करणची निवड अहमदनगर (प्रतिनिधी)- ट्रॅक रेसर्स स्पोर्टस फाऊंडेशनचे खेळाडू साक्षी भंडारी, भाग्यश्री भंडारी व करण गहाणडुळे यांची नागालँड येथे होणार्या राष्ट्रीय क्रॉसकंट्री स्पर्धेसाठी निवड…
शिक्षणाने यशस्वी जीवनाचा पाया रचला जातो -विजेंद्र पटनी अहमदनगर (प्रतिनिधी)- अ.ए.सो. च्या भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलमधील 2020-2021 या शैक्षणिक वर्षात इयत्ता दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये शाळेत पहिल्या पाच क्रमांकाने उत्तीर्ण झालेले व…
शेतकर्यांना शेत रस्ते मोकळे करुन देण्यासाठी पीपल्स हेल्पलाईनचा पुढाकार अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यासह राज्यात शेतकर्यांना शेत रस्त्यांअभावी जमिनी पड ठेवणे भाग पडत आहे. यासाठी पीपल्स हेल्पलाईनने काळीआई शिवाररस्ता मुक्ती संग्रामची घोषणा…
पुरेश्या दाबाने वीज पुरवठा करण्याची अन्याय निवारण निर्मुलन सेवा समितीची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यात वीज पुरवठा कमी दाबाने होत नसल्याने शेतकर्यांचे मोठे नुकसान होत असून, त्वरीत वीज पुरवठा पुरेश्या…
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त ज्येष्ठ नागरिकांचा अवयवदानाचा संकल्प अहमदनगर (प्रतिनिधी)- शिवाजी महाराज एका समाजापुरते मर्यादित नसून, त्यांनी अठरापगड जातीच्या मावळ्यांना बरोबर घेऊन रयतेचे राज्य निर्माण केले. त्यांच्या राज्यात सर्वधर्म समभावाची…