आमदार जगताप व पदाधिकार्यांच्या आश्वासनाने उपोषण मागे अहमदनगर (प्रतिनिधी)- नागापूर उपनगरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा व समाज मंदिर (बुद्ध विहार) उभारण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (गवई) वतीने…
जिल्हाध्यक्षपदी उमाशंकर यादव तर शहराध्यक्षपदी राजू शिंदे यांची निवड अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील शासकीय विश्रामगृह येथे बहुजन समाज पार्टीच्या पदाधिकार्यांच्या बैठकीत जिल्हा कार्यकारणी जाहीर करण्यात आली. जिल्हाध्यक्षपदी उमाशंकर यादव तर शहराध्यक्षपदी…
पुरस्कारसाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन छत्रपती संभाजी महाराज व अहिल्यादेवी होळकर जयंतीचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयच्या वतीने छत्रपती…
सोमवारी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण शासनाकडून अहवाल प्राप्त असून, देखील हजर करून घेतले जात नसल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- पोलीस दलात कार्यरत असलेले वडिल व सेवानिवृत्त आईचे कोरोनामध्ये निधन झाले…
अहमदनगर (प्रतिनिधी)- सरपंच परिषद महाराष्ट्र राज्य कोअर कमिटीच्या (सुकाणू समिती) अध्यक्षपदी हिंगणगाव (ता. नगर) चे सरपंच तथा जिल्हाध्यक्ष आबासाहेब पाटील सोनवणे यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा नगर तालुका सरपंच परिषदेच्या वतीने…
भाजप व अटलजी फाउंडेशनची मागणी जिल्हाधिकारी यांना निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- सर्वसामान्यांना द केरला स्टोरी चित्रपट पहाता यावे, या उद्देशाने हा चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त करण्याची मागणी भाजपचे शहर जिल्हा प्रसिध्दी प्रमुख…
महाराष्ट्रातील सरपंचाचे प्रश्न सोडविण्यासाठी 22 मे पासून सरपंच परिषदेचे कराड ते मुंबई मंत्रालय धडक मोर्चा दक्षिण जिल्हाध्यक्षपदी अर्जुन शेळके, उत्तर जिल्हाध्यक्षपदी जालिंदर गागरे, जिल्हा कार्याध्यक्षपदी शरद पवार व जिल्हा महिला…
अहमदनगर (प्रतिनिधी)- पिंपळगाव वाघा (ता. नगर) येथील प्रगतशील शेतकरी मारुती बाबुराव वाबळे यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. ते 78 वर्षाचे होते. जखणगाव येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब वाबळे…
कोल्हापूर येथील धम्म चॅरिटेबल ट्रस्ट सेक्युलर प्रोगेसिव्ह फ्रंट संस्थेच्या वतीने सन्मान अंदानी यांची ग्रंथ तुला करुन लाख रुपयांची पुस्तके गरजू व अनाथ मुलांच्या शिक्षणासाठी भेट अहमदनगर (प्रतिनिधी)- समाज कार्यात वाहून…
भटके विमुक्त आदिवासी, पारधी समाजात कार्यशाळेच्या माध्यमातून बालविवाह आणि बालमजूर दुष्परिणामाची जागृती अहमदनगर (प्रतिनिधी)- धोरणात्मक निर्णय कागदावर न राहता लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सामाजिक संस्थांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. शासनाची अंमलबजावणी यंत्रणा…