मातंग समाजाच्या विविध प्रश्नांवर चर्चा अहमदनगर (प्रतिनिधी)- मातंग समाजाचे नेतृत्व करणारे विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे शहरात आले असता त्यांचा शहरातील मातंग समाजाच्या वतीने स्वागत करण्यात आले. प्रारंभी सिध्दार्थनगर येथील…
रंग दे बसंती उपक्रमात विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे सादरीकरण विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्याचा सातत्याने प्रयत्न -प्राचार्या जयश्री मेहेत्रे अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर-जामखेड रोडवरील तक्षिला स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर रंग दे बसंती या…
नवनाथ विद्यालय व निमगाव वाघा ग्रामपंचायतच्या वतीने सत्कार अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर तालुका क्रीडा समितीच्या उपाध्यक्षपदी पै.नाना डोंगरे यांची फेरनिवड झाल्याबद्दल नवनाथ विद्यालय व निमगाव वाघा ग्रामपंचायतच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात…
सह्याद्री छावा संघटनेच्या जिल्हा आढावा बैठकीत शहराच्या विविध प्रश्नांवर चर्चा पदाधिकाऱ्यांची निवड अहमदनगर (प्रतिनिधी)- शहराच्या बकाल अवस्थेमुळे तरुण-तरुणी शहर सोडून चालले आहेत. याला फक्त सुडाचे राजकारण व शहरातील दादागिरी कारणीभूत…
दिव्यांगांचे बोगस प्रमाणपत्र मिळवणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- बनावट दिव्यांग प्रमाणपत्र घेऊन केंद्रीय लोकसेवा आयोग, राज्य लोकसेवा आयोग व राज्य शासनाच्या विविध विभागात नोकरीत सवलती घेणाऱ्यांवर गुन्हे दाखल…
180 रुग्णांची मोफत दंत तपासणी व अल्पदरात होणार उपचार आरोग्य सेवेतील सेवाभाव आनंदऋषीजी हॉस्पिटलने जपला -उत्तमचंद मंडलेचा अहमदनगर (प्रतिनिधी)- आरोग्य सेवेतील सेवाभाव आनंदऋषीजी हॉस्पिटलने जपला आहे. येथे ओपीडी पासून ते…
समाज परिवर्तन संस्था, आदिवासी बहुउद्देशीय सेवा संस्था व जिल्हा रुग्णालयाचा संयुक्त उपक्रम समाजातील दुर्लक्षीत घटकांना आरोग्यसेवा पुरविणे काळाची गरज -आ. संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- समाजातील दुर्लक्षीत घटकांना आरोग्यसेवा पुरविणे काळाची…
तर भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन युवा एकसाथ फाउंडेशनचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती रुजविण्यासाठी व विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी युवा एकसाथ फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या वतीने स्वातंत्र्यदिनानिमित्त शहरात गुरुवारी (दि.15…
शासनाचे लक्ष वेधण्यासाठी क्रांती दिनी निदर्शने पेन्शनबाबत दिलेल्या आश्वासनांचे शासकीय निर्णय पारित करण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनानूसार सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना व इतर प्रलंबित मागण्यांबाबत ठोस…
महिलांनी समाजव्यवस्था बदलासाठी टाकलेले एक पाऊल क्रांतीकारक ठरणार -ॲड. निर्मला चौधरी अहमदनगर (प्रतिनिधी)- महिलांनी समाजव्यवस्था बदलासाठी टाकलेले एक पाऊल क्रांतीकारक ठरणार आहे. स्वातंत्र्य लढ्यात देखील महिलांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली.…