अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील आंदोलन व सामाजिक चळवळीतील ज्येष्ठ नेते ॲड. कारभारी गवळी यांच्या पत्नी ललिताताई गवळी यांचे दिर्घ आजाराने रविवारी (दि.21 जुलै) रात्री निधन झाले. त्या 60 वर्षाच्या होत्या. धार्मिक…
शासकीय कर्ज योजना, उद्योजकता विकास,आर्थिक नियोजन व विक्री व्यवस्थापनावर मार्गदर्शन अहमदनगर (प्रतिनिधी)- नव उद्योजक घडविण्यासाठी व त्यांना मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने कोपरगाव येथे अनुसूचित जाती-जमाती (एससी/एसटी) मधील सुशिक्षित बेरोजगार युवक, युवती…
उपमुख्यमंत्री ना. अजीत पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पक्ष प्रवेश अहमदनगर (प्रतिनिधी)- शिवसेनेचे (ठाकरे गट) उपजिल्हाप्रमुख आनंद लहामगे यांनी उपमुख्यमंत्री ना. अजीत पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.…
प्रयास व दादी-नानी ग्रुपचा उपक्रम स्त्री ही कुटुंबाचा कणा -शिवानी येरकल अहमदनगर (प्रतिनिधी)- स्त्री ही कुटुंबाचा कणा आहे. स्त्री मजबूत असेल तर कुटुंब देखील मजबूत बनते. प्रत्येक कुटुंबातील महिला सक्षम…
शिक्षक व साहित्यिकांचा पुरस्काराने होणार गौरव प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ आणि धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने निमगाव वाघा (ता. नगर)…
साधु-संत हे जीवनाचे खरे गुरु -विजय भालसिंग अहमदनगर (प्रतिनिधी)- गुरुपौर्णिमेनिमित्त सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांनी श्री विशाल गणपती देवस्थानचे महंत संगमनाथ महाराज यांचे गुरुपूजन केले. माळीवाडा येथील श्री विशाल गणपती…
शिक्षण क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन गुरुपौर्णिमेला सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- गुरुपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर श्रीयोग प्रतिष्ठानच्या वतीने मार्कंडेय विद्यालयाचे माजी प्राचार्य बाळकृष्ण सिद्धम यांचा खासदार निलेश लंके व प्रशिक्षण परिषद पुणेचे सहसंचालक रमाकांत…
युनिव्हर्सल एज्युकेशन ट्रस्टचा उपक्रम मौखिक आरोग्याबद्दल मार्गदर्शन वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांमध्ये वाढत चालेले दंत रोगाच्या समस्या कमी करण्याच्या उद्देशाने युनिव्हर्सल एज्युकेशन ट्रस्टच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांची मोफत दंत तपासणी करुन…
जय हिंद फाउंडेशनचा वृक्षारोपणाचा उपक्रम वृक्षारोपणाने जय हिंदची पर्यावरण संवर्धनाची चळवळ बहरत आहे -विद्यासागर कोरडे वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यात वृक्षरोपण व संवर्धानाची मोहिम राबवित असलेल्या जय हिंद फाउंडेशनच्या वतीने…
एकदातरी पंढरीची वारी जीवनात केली पाहिजे -प्रा. संदीप भोर अहमदनगर (प्रतिनिधी)- सरस्वती विद्या मंदिर प्रशालेचे रौप्य महोत्सव व आषाढी निमित्त शनिवारी (दि.20 जुलै) शिक्षणाची वारी सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.…