नेत्रदान चळवळीतून हजारो दृष्टीहीनांना मिळालेली नवदृष्टी जागतिक दृष्टीदान दिनानिमित्त उजाळा….! अहमदनगर (प्रतिनिधी)- फिनिक्स सोशल फाऊंडेशनने जिल्ह्यात नेत्रदान चळवळ राबवून मोठ्या प्रमाणात नागरिकांचे मरणोत्तर नेत्रदान अर्ज भरुन घेतले. या नेत्रदान चळवळीतून…
हागणदारीमुक्त गाव करण्याची अन्याय निवारण निर्मुलन सेवा समितीची मागणी अनुदान लाटण्यासाठी हागणदारीमुक्त गाव दाखविण्यात आल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यातील मौजे सावरगाव गावठाण अनुदान लाटण्यासाठी हागणदारीमुक्त दाखविण्यात आले असून, गावातील…
वेळीच निसर्गाचा समतोल न राखला गेल्यास विनाश अटळ -डॉ. संतोष गिर्हे अहमदनगर (प्रतिनिधी)- शिवार, डोंगर रांगा, उजाड माळरान हिरावाईने फुलल्यास पर्यावरण संवर्धनाचा उद्देश सफल होणार आहे. यासाठी वृक्षरोपण करुन त्याचे…
आंतरराष्ट्रीय योग दिनाचा उपक्रम नगरकरांना सहभागी होण्याचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील वाडिया पार्क क्रीडा संकुलमध्ये जागतिक योग दिनाचे औचित्य साधून रविवार दि.19 जून रोजी सुख योगा व स्वस्तिक नेत्रालय व…
मोहम्मद पैगंबराबद्दल चुकीचे व आक्षेपार्ह विधान केल्याचा निषेध शर्माला अटक करण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- इस्लाम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या बद्दल चुकीचे व आक्षेपार्ह विधान करणार्या भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा…
मोहिमेचे चौथे वर्ष भावी पिढीच्या कल्याणासाठी ज्येष्ठ नागरिक पर्यावरण संवर्धनासाठी सरसावले -विशाल पाचारणे अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव जागरुक नागरिक मंचच्या वतीने हरित केडगाव मोहिमेच्या चौथ्या पर्वास सुरुवात करण्यात आली. सावली सोसायटी…
मतीमंद असूनही जलतरणच्या राज्यस्तरीय स्पर्धेपर्यंत मजल अहमदनगर (प्रतिनिधी)- दिव्यांगांच्या जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत विजयाची हॅट्रीक करणारा तर राज्यस्तरीय स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणार्या नगर मधील दिव्यांग खेळाडू अभिजीत माने याला यशवंत सेनेच्या…
जिल्हा परिषद सदस्या हर्षदा काकडे यांचे निवेदन पिण्याच्या पाण्यासाठी महिलांसह लहान मुलांची वणवण अहमदनगर (प्रतिनिधी)- पिण्याच्या पाण्यापासून वंचित असलेल्या मौजे बेलगाव, सोनेसांगवी, वरखेड, अंतरवाली बुद्रुक, मुर्शदपुर व लखमापुरी (ता. शेवगाव)…
शाळा सुरु करण्याचा संभ्रम दूर करुन वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणातील गोंधळ दूर करण्याची शिक्षक परिषदेची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- नुकतेच सुरु होणारे सन 2022-2023 या शैक्षणिक वर्षात शाळा सुरु करण्याबाबत…
शहर हरित व सुंदर बनविण्यासाठी वृक्ष लागवड ही लोकचळवळ व्हावी -न्यायाधीश नेत्राजी कंक अहमदनगर (प्रतिनिधी)- शहर हरित व सुंदर बनविण्यासाठी वृक्ष लागवड ही लोकचळवळ होण्याची गरज आहे. पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षलागवड…