अहमदनगर (प्रतिनिधी)- पिंपळगाव वाघा (ता. नगर) येथील प्रगतशील शेतकरी मारुती बाबुराव वाबळे यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. ते 78 वर्षाचे होते. जखणगाव येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब वाबळे…
कोल्हापूर येथील धम्म चॅरिटेबल ट्रस्ट सेक्युलर प्रोगेसिव्ह फ्रंट संस्थेच्या वतीने सन्मान अंदानी यांची ग्रंथ तुला करुन लाख रुपयांची पुस्तके गरजू व अनाथ मुलांच्या शिक्षणासाठी भेट अहमदनगर (प्रतिनिधी)- समाज कार्यात वाहून…
भटके विमुक्त आदिवासी, पारधी समाजात कार्यशाळेच्या माध्यमातून बालविवाह आणि बालमजूर दुष्परिणामाची जागृती अहमदनगर (प्रतिनिधी)- धोरणात्मक निर्णय कागदावर न राहता लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सामाजिक संस्थांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. शासनाची अंमलबजावणी यंत्रणा…
निमगाव वाघा येथे आनंद अनुभूती प्रशिक्षण शिबीराचे आयोजन अहमदनगर (प्रतिनिधी)- तणावमुक्त व आनंदी जीवन जगण्यासाठी नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे द आर्ट ऑफ लिव्हिंग, स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री…
अहमदनगर (प्रतिनिधी)- वाळकी (ता. नगर) येथील पत्रकार ज्ञानदेव गोरे यांची निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ (महाराष्ट्र राज्य) संस्थेच्या राज्य प्रसिद्धी प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा वाळकी ग्रामस्थाच्या वतीने सत्कार…
आमदार, खासदार निधी व इतर शासकीय योजनेतंर्गत नागरिकांच्या पैश्याची लूट अहमदनगर (प्रतिनिधी)- महापालिकेच्या बांधकाम विभागात शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या नावे साडेचारशे खोटे टेस्ट रिपोर्ट व खोटे थर्ड पार्टी रिपोर्ट दाखल करून…
डोंगरे बहुद्देशीय संस्था आणि श्री नवनाथ युवा मंडळाचा छत्रपती संभाजी महाराज जयंतीचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- नेहरु युवा केंद्र, जिल्हा क्रीडा कार्यालय संलग्न स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा…
रिपाईचे जिल्हाधिकारी यांना निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील उड्डाणपुलाच्या राहिलेल्या पिल्लरवर इतर महापुरुषांच्या जीवनातील महत्त्वाच्या क्षणांचे प्रतिमा रेखाटण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.…
जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत नऊवा क्रमांक अहमदनगर (प्रतिनिधी)- नुकतेच मंथन प्रज्ञाशोध परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, समर्थ विद्या प्रशालेचा (सावेडी) विद्यार्थी श्लोक विकास ढोकळे यांने घवघवीत यश संपादन केले. या परीक्षेत…
25 वर्षापुढील नागरिकांसाठी ओळखीचा व पत्त्याचा पुरावा जोडण्याचे काम सुरु अहमदनगर (प्रतिनिधी)- शासनाने 25 वर्षापुढील नागरिकांसाठी आधार कार्डमध्ये ओळखीचा व पत्त्याचा पुरावा जोडण्याचे बंधनकारक केल्याच्या पार्श्वभूमीवर निमगाव वाघा (ता. नगर)…