मिरावली पहाडवर वृक्षरोपण
भक्तीला पर्यावरण संवर्धनाची जोड मिळाल्यास क्रांतिकारक बदल घडणार -पै. नाना डोंगरे अहमदनगर (प्रतिनिधी)- कापूरवाडी (ता. नगर) येथील सर्व धर्मियांचे श्रध्दास्थान असलेल्या मिरावली पहाडवरील दर्गाच्या आवारात नेहरु युवा केंद्र व श्री…
लायन्स मिडटाऊनच्या वतीने जिल्हा रुग्णालयात फळांचे वाटप
कै. राजश्री मांढरे यांच्या स्मरणार्थ सामाजिक उपक्रम सामाजिक चळवळीत महिलांचे योगदान बदलाच्या दिशेने क्रांतिकारक -डॉ. श्रीकांत पाठक अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक चळवळीत महिलांचे योगदान बदलाच्या दिशेने क्रांतिकारक ठरत आहे. कै. राजश्री…
अनिता काळे यांचे आश्रमातील निराधार मुलांसह वाढदिवस साजरा
वंचितांचे जीवन आनंदी करण्यासाठी त्यांना आपल्या आनंदात सामावून घ्यावे -अनिता काळे अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक कार्यकर्त्या तथा मराठा समन्वय परिषदेच्या राज्य कार्याध्यक्षा अनिता काळे पाटील यांनी आश्रमातील निराधार मुलांसह आपला वाढदिवस…
हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने चांदबीबी महाल परिसरात स्वच्छता अभियान
निरोगी आरोग्यासाठी सार्वजनिक स्वच्छता महत्त्वाची -संजय सपकाळ अहमदनगर (प्रतिनिधी)- हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने प्रत्येक सदस्यांचा वाढदिवस वृक्षरोपण, रक्तदान, स्वच्छता अभियान आदी सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात येतो. या पार्श्वभूमीवर चांदबीबी महाल…
कर्णदोष असलेल्या तीन वर्षीय गरजू मुलाला डिजिटल श्रवणयंत्राची मदत
पारदे दांम्पत्यांच्या मुलासाठी मंगेश केवळ देवदूतप्रमाणे आले धावून इतरांचे जीवन आनंदीत करुन आपल्या जीवनात समाधान शोधणारे व्यक्तींमुळे समाज सावरला आहे -आ. अरुण जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- तीन वर्षाच्या मुलास जन्मजात असलेली…
आईसाहेब प्रतिष्ठानच्या माध्यमातून युवकांचे रक्तदान
युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद रक्तदाता हा एखाद्याचा जीवदाता ठरतो -गणेश कवडे अहमदनगर (प्रतिनिधी)- रुग्णांच्या आयुष्यासाठी रक्त ही जीवनावश्यक बाब बनली आहे. रक्त कृत्रिमरित्या तयार होत नसल्याने मनुष्याला रक्तासाठी मनुष्यावरच अवलंबून रहावे…
रविवारी संभाजी महाराज जयंतीनिमित्त मोफत सर्व रोग निदान शिबिर व रक्तदान शिबिराचे आयोजन
शिबिराचा गरजूंना लाभ घेण्याचे व युवकांना उत्स्फूर्तपणे रक्तदान करण्याचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेस, श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती व नगर डॉक्टर्स…
धोरणात्मक निर्णय कागदावर न राहता लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सामाजिक संस्थांची गरज -न्यायाधीश भाग्यश्री पाटील
भटके विमुक्त आदिवासी, पारधी समाजात कार्यशाळेच्या माध्यमातून बालविवाह आणि बालमजूर दुष्परिणामाची जागृती अहमदनगर (प्रतिनिधी)- धोरणात्मक निर्णय कागदावर न राहता लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सामाजिक संस्थांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. शासनाची अंमलबजावणी यंत्रणा…
अनाथ मुलांच्या वस्तीगृहाला आर्थिक मदत
तर मूकबधिर विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजन व गो शाळेला चारा वाटप विविध सामाजिक संघटनांचा संयुक्त उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- मूकबधिर विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजन, गो शाळेला चारा वाटप व अनाथ मुलांच्या वस्तीगृहाला आर्थिक…
अखेर नागरिकांची तहान भागविण्यासाठी स्वखर्चाने उभा केला स्वतंत्र पाण्याचा टँकर
नगर-कल्याण रोड परिसरात जलसेवा उपक्रमाचा लोकार्पण नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी युवा सेनेचे शहराध्यक्ष महेश लोंढे यांचा पुढाकार अहमदनगर (प्रतिनिधी)- शहराच्या नगर-कल्याण रोड परिसरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उन्हाळ्यात अधिक गंभीर…
