• Tue. Jul 21st, 2026

Mirrornews24

Marathi News

समाजकारण

  • Home
  • शहरातील रामवाडी व गोकुळवाडी भागातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

शहरातील रामवाडी व गोकुळवाडी भागातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

बाबासाहेबांच्या विचारधारेने स्वाभिमानाने पक्षाची वाटचाल सुरु -सुशांत म्हस्के अहमदनगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राजेंद्र गवई यांचा वाढदिवस शहरात सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. शहरातील रामवाडी…

राष्ट्रीय अंधत्व निवारण समितीचा पुरस्कार मिळाल्याबद्दल बोरुडे यांचा सन्मान

सरकारी सेवेत राहून बोरुडे यांनी दीनदुबळ्यांना दिलेली आरोग्यसेवा प्रेरणादायी -डॉ. रविंद्र कानडे अहमदनगर (प्रतिनिधी)- सरकारी सेवेत राहून जालिंदर बोरुडे यांनी दीनदुबळ्यांना दिलेली आरोग्यसेवा प्रेरणादायी आहे. लाखोंच्या संख्येने गरजू घटकांवर त्यांनी…

पद्मश्री पोपट पवार यांची वासन टोयोटाला भेट

उत्कृष्ट सेवा आणि सामाजिक योगदान देऊन वासन व आहुजा परिवाराने वेगळा ठसा उमटविला -पद्मश्री पोपट पवार अहमदनगर (प्रतिनिधी)- उत्कृष्ट सेवा व सामाजिक योगदान देण्यात वासन व आहुजा परिवाराने वेगळा ठसा…

पुणे-नागपूर समृध्दी महामार्ग निर्माण करण्याची केंद्रीय मंत्री गडकरी यांच्याकडे मागणी

लवकरच पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेचे शिष्टमंडळ जाणार गडकरींच्या भेटीला अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर व औरंगाबाद दोन्ही शहरांचा कायापालट व औद्योगिक विकास होण्यासाठी पुणे-नागपूर समृध्दी महामार्ग निर्माण करण्याची मागणी पीपल्स हेल्पलाईन…

प्रयास व दादी-नानी ग्रुपची नुतन कार्यकारणी जाहीर

प्रयासच्या अध्यक्षपदी मुंदडा तर दादी-नानी ग्रुपच्या अध्यक्षपदी घैसास यांची सर्वानुमते निवड अहमदनगर (प्रतिनिधी)- स्पर्धामय युगात घटस्फोटाचे प्रमाण वाढत असून, ही चिंताजनक बाब आहे. छोट्या-छोट्या गैरसमजुतीमुळे टोकाचे पाऊल उचलले जात असून,…

समाजकारण केल्याशिवाय राजकारणात यश नाही -शिवाजी कर्डिले
हाजी अजीजभाई प्रतिष्ठान व सिटीकेअर रुबी हॉस्पिटल आयोजित
मोफत सर्वरोग निदान शिबीरास ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

अहमदनगर (प्रतिनिधी)- गरजू घटकांना आधार देण्याचे कार्य अजीजभाई सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने सुरू आहे. कोरोनामुळे आर्थिक गणित विस्कटले असताना, अशा शिबिरांचा सर्वसामान्यांना लाभ होत आहे. समाजकारण केल्याशिवाय राजकारणात यश नाही. राजकारणात…

समाजातील दुःखाचा अंधकार दूर करण्यासाठी कर्तव्य म्हणून प्रत्येकाने योगदान द्यावे -जनक आहुजा वासन परिवाराच्या वतीने केडगावच्या सावली संस्थेच्या विद्यार्थ्यांना पादत्राणे भेट

अहमदनगर (प्रतिनिधी)- समाजाला देणे लागते या भावनेने प्रत्येकाने योगदान देण्याची गरज आहे. समाजाने आपल्याला काय दिले? यापेक्षा आपण काय देतो? ही भावना महत्त्वाची आहे. सामाजिक कर्तव्य म्हणून गरजू घटकांना मदत…