रुग्णांचा शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद निरोगी समाज घडविणारे आनंदऋषीजी हॉस्पिटल रुग्णसेवेचे आदर्श मॉडेल -सुनिल छाजेड अहमदनगर (प्रतिनिधी)- मागील दोन दशकापासून आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या माध्यमातून राष्ट्रसंत आनंदऋषीजी महाराजांच्या आचार, विचारातून रुग्णसेवा अविरतपणे सुरू…
मनोलिला नगरच्या मारुती मंदिराच्या सभामंडपाच्या कामाचे उद्घाटन जे काम आंम्ही केले, तेच केल्याचे सांगतो -कुमारसिंह वाकळे अहमदनगर (प्रतिनिधी)- जे काम आंम्ही केले, तेच केल्याचे सांगतो. इतर कामाचे श्रेय घेण्याचे काम…
व्याज वसूली साठी 83, 88 अन्वये कारवाई करण्याचे लेखी आश्वासन लेखी पत्रामुळे गोस्वामी यांचे उपोषण अखेर मागे अहमदनगर (प्रतिनिधी)- सैनिक बँकेच्या निवडणुकीत आचारसंहितेचा भंग करुन बँकेचे मुख्यकार्यकारी आधिकारी व शाखा…
पोटली फेरीवाल्यांच्या न्याय, हक्काच्या संरक्षणासाठी पुढाकार कोणत्याही व्यवस्थेकडून फेरीवाल्यांना त्रास दिला जावू नये -कॉ. अभय टाकसाळ अहमदनगर (प्रतिनिधी)- बस स्थानक परिसरात विविध खाद्यपदार्थ वस्तूंची विक्री करणाऱ्या पोटली फेरीवाल्यांच्या न्याय, हक्काच्या…
कामगारांच्या न्याय, हक्कासाठी केलेल्या कार्याचा सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- कामगार चळवळीत सक्रीय योगदान देवून कामगारांच्या न्याय, हक्कासाठी कार्य करणारे धडक जनरल कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ओम काळे यांना महाराष्ट्र आयकॉन पुरस्कार…
अहमदनगर नावाला विरोध का? याचा जाहीर खुलासा प्रशासनाने करावा नामांतराच्या मुद्दयात राजकीय हेतू दडला असल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- ऐतिहासिक अहमदनगर शहराच्या नामांतर प्रस्ताव मंजूरीला समाजवादी पार्टीच्या वतीने विरोध करून जिल्हाधिकारी…
श्री श्री रविशंकर यांच्या हस्ते दहीहंडी फोडून काल्याच्या किर्तनाने सप्ताहाची सांगता श्री साई बालाजी प्रतिष्ठानचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- श्री साई बालाजी प्रतिष्ठान मिरजगाव (ता. कर्जत) च्या वतीने बेंगलोर येथील श्री…
आयुर्वेदच्या माध्यमातून महिलांचे विविध आजार दूर करण्याचा विश्वमंगल आयुर्वेद केंद्राचा उपक्रम निरोगी समाज घडविण्यासाठी महिलांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक -किशोर डागवाले अहमदनगर (प्रतिनिधी)- आयुर्वेदच्या माध्यमातून महिलांच्या विविध समस्या व आजार…
पक्षश्रेष्ठींच्या आदेशानेच भैलुमे जिल्हाध्यक्ष -श्रीकांत भालेराव नवीन जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना एकत्र येण्याचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षातील पदाधिकारी बदलण्याचा अधिकार हा सर्वस्वी पक्षाचे राष्ट्रीय…
ठराविक व्यक्तींकडे सत्तेची चक्रे फिरत असल्याने समतोल विकास साधला जात नाही -ॲड. अभय आगरकर अहमदनगर (प्रतिनिधी)- शहराचा विस्तार झपाट्याने वाढत आहे. पूर्वी विकास कामांमध्ये राजकीय हस्तक्षेप होत नव्हता, मात्र सध्या…