पहिल्याच दिवशी 100 टक्के विद्यार्थ्यांनीची उपस्थिती अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील महाराणी ताराबाई कन्या विद्यालयात प्रवेशोत्सव उत्साहात साजरा केला. इयत्ता पाचवीच्या विद्यार्थिनी उत्साहाने विद्यालयात प्रविष्ठ झाल्या. शाळेत आलेल्या नवोदित मुलींचे स्वागत…
विद्यार्थ्यांवर फुलांचा वर्षाव अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील लंडन किड्स प्री स्कूल येथे चिमुकल्यांचा पहिला दिवस मोठ्या आनंदात पार पडला. उन्हाळी सुट्टयांच्या कालावधीनंतर शाळा सुरु झाली आणि मुलं शाळेत आल्याने काही…
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना मानवंदना देऊन कार्यक्रम जारी वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- ग्लोबल वॉर्मिंग प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या लोकभज्ञाक चळवळीच्या वतीने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना मानवंदना देऊन ग्लोबल…
हवेत उडणारे चमकीचे रंगेबिरंगी कागद व विविध गीतांवर विद्यार्थ्यांनी एकच धमाल डोरेमॉनने केलेल्या स्वागताने विद्यार्थी भारावले वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी शनिवारी (दि.15 जून) कापड बाजार येथील…
ग्रामस्थ व शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये जमिनीचा ताबा होणार सिध्द राजकीय सत्तापेंढारी भ्रष्ट सरकारी अधिकाऱ्यांशी संगणमत करून शेत जमीनीवर ताबा मारत असल्याचा आरोप वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथे…
सीआरएस नोंदणी करुन निवड चाचणीत सहभागी होण्याचे खेळाडूंना आवाहन वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य ज्युनियर आंतरजिल्हा फुटबॉल चॅम्पियनशिप (15 वर्षा खालील) फुटबॉल स्पर्धेसाठी अहमदनगर जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या वतीने जिल्हा…
ग्रामीण भागातील साहित्यिक कवींना काव्य संमेलनातून प्रोत्साहन देण्याचे कार्य -अलकाताई मुंदडा वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे पाचवे राज्यस्तरीय काव्य संमेलन यशस्वी केल्याबद्दल संमेलनाचे संयोजक पै. नाना…
शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- मराठा समन्वय समितीच्या राज्य कार्याध्यक्षा तथा जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता काळे यांना श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने पुण्यश्लोक…
अहमदनगर (प्रतिनिधी)- चारधाम यात्रेस गेलेल्या पिंपळगाव वाघा (ता. नगर) येथील विमल भिमराज वाबळे यांचे उत्तराखंड येथे बुधवारी (दि.12 जून) ह्रद्यविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्या 56 वर्षाच्या होत्या. पिंपळगाव वाघा येथून…
संविधानाच्या कलमान्वये राज्यघटना-पाल आणि निसर्ग-पाल घोषित असल्याचे स्पष्टीकरण वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- भारतीय संविधानाचे कलम 51 अ अन्वये प्रत्येक भारतीयांसाठी राज्यघटना-पाल आणि निसर्ग-पाल घोषित आहे. त्यामुळे भारतीय संविधानाने जाहीर केलेले…