गरिबीतून उभा राहून समाजासाठी निस्वार्थपणे झटणारे विजय भालसिंग
भक्ती, सेवा आणि संस्कारांची त्रिवेणी समाजाचे ऋण हे केवळ शब्दांत नव्हे, तर कृतीत उतरवणारे मोजकेच लोक असतात. अशा व्यक्तींपैकी एक म्हणजे सामाजिक कार्याला भक्तीची जोड देत सुसंस्कारित पिढी घडविण्यासाठी झटणारे…
मातंग समाजातील युवकावर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचा जीवघेणा हल्ला!
रिपाईच्या वतीने निषेध; आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी लोकशाहीची गळचेपी करुन समाजात जातीय विषमता निर्माण करण्याचा प्रयत्न -अमित काळे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सोनई (ता. नेवासा) येथील मातंग समाजातील तरुण संजय नितीन…
पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश : फटाके मुक्त दिवाळी साजरी करा -गोरक्षनाथ गवते
पर्यावरणातील हस्तक्षेपामुळे अतिवृष्टी, ढगफुटी मानवनिर्मित अहिल्यानगर (प्रतिनिधी)- पर्यावरणाचे संतुलन राखणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. दिवाळीसारख्या सणांमध्ये फटाक्यांचा अतिरेक करून आपणच निसर्गाचे नुकसान करतो. त्यामुळे प्रत्येकाने पर्यावरणपूरक आणि फटाके-मुक्त दिवाळी…
दिवाळीचा पहिला दिवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी अर्पण
शिवप्रेमींच्या जयघोषात दीपोत्सव सोहळा रंगला हा दीपोत्सव म्हणजे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा उत्सव -अनिता काळे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- स्वाभिमानी महाराष्ट्र घडविणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी दिवाळीचा पहिला दिवा अर्पण करून अहिल्यानगरात दिवाळी उत्सवाची…
मानवसेवा प्रकल्पाचे दिलीप गुंजाळ यांचा पुष्पा नाथानी पुरस्काराने गौरव
समाजातील उपेक्षित, बेघर व मनोरुग्णांसाठी अविरत कार्य; रेलफोर फाउंडेशन (पुणे) कडून दहा लाख रुपयाच्या पारितोषिकाने सन्मान अहिल्यानगर (प्रतिनिधी)- रस्त्यावरील बेघर, निराधार आणि मनोरुग्णांच्या पुनर्वसनासाठी आयुष्य वाहिलेल्या सामाजिक कार्यकर्ते तसेच मानवी…
जेएसएस गुरुकुलच्या विद्यार्थ्यांची उपेक्षित मुलांसह दिवाळी साजरी
वंचितांच्या अंगणात लावला आनंदाचा दिवा बालगृहातील मुलांना फराळ, कपडे, अन्नधान्य व किराणा साहित्याची दिवाळी भेट अहिल्यानगर (प्रतिनिधी)- दिवाळीचा खरा आनंद तोच, जेव्हा आपल्या आनंदात इतरांनाही सहभागी करून घेतो, या भावनेने…
कृत्रिम बुद्धिमत्ता स्वीकारणे ही काळाची गरज -खा. शरद पवार
केडगावमध्ये श्री अंबिका विद्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन रयत शिक्षण संस्थेत एआय आधारित शिक्षणाची नवी दिशा अहिल्यानगर (प्रतिनिधी)- तंत्रज्ञानाच्या युगात आपल्यासमोर अनेक नवीन आव्हाने उभी राहत आहेत. या बदलत्या काळाशी जुळवून…
लक्ष्मीबाई भाऊराव पाटीलच्या गौरी दळवी हिने राज्यस्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत पटकाविले रौप्य पदक
शाळेच्या वतीने गौरव अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील विद्यालयातील गौरी कांतीलाल दळवी हिने राज्यस्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकाविला. छत्रपती संभाजीनगर येथे नुकतेच पार पडलेल्या…
उत्पादकांच्या चुकीचा फटका किरकोळ केमिस्टांना
एआयओसीडी आणि एमएससीडीएचा महाराष्ट्र एफडीएवर आरोप दूषित सिरपमुळे मृत्यू, पण केमिस्टांना शिक्षा! अन्यायकारक कारवाईविरोधात औषध विक्रेत्यांचा संताप औषधाच्या गुणवत्तेची जबाबदारी उत्पादकावरच असते, केमिस्टवर नव्हे -दत्ता गाडळकर अहिल्यानगर (प्रतिनिधी)- मध्यप्रदेश आणि…
पीपल्स हेल्पलाईनच्या वतीने हे राम कॉइन सत्याग्रह जारी
धर्मनिरपेक्ष भारताच्या विवेकाला जागवणारी चळवळ असल्याचे स्पष्ट सत्याग्रहातून करुणा, सत्य आणि अहिंसेचा संदेश अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भारत सरकारने 1 ऑक्टोबर 2025 रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आर.एस.एस.) शताब्दी वर्षानिमित्त 100 रुपये चे…
