मुस्लिम बांधवांना हातात हात देऊन येणार्या रमजान ईदच्या हिंदू बांधवांनी दिल्या शुभेच्छा अहमदनगर(प्रतिनिधी)- तपोवन रोड, सुर्यानगर भागात मशिदीसमोर सर्व धर्मियांनी एकत्र येत रोजा इफ्तार कार्यक्रमात सहभाग घेतला. मुस्लिम बांधवांना हातात…
मल्लांवर रोख बक्षिसांचा वर्षाव अहमदनगर(प्रतिनिधी)- पिंपळगाव वाघा (ता.नगर) येथील ग्रामदैवत खंडोबाच्या यात्रेनिमित्त घेण्यात आलेला जंगी कुस्त्यांचा हगामा चितपट कुस्त्यांनी गाजला. मातीतल्या कुस्त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ग्रामस्थांनी जंगी कुस्ती हगाम्याचे आयोजन केले…
देशाच्या प्रत्येक विकासात्मक कार्यात महाराष्ट्राचे योगदान मोठे -प्रा. माणिक विधाते अहमदनगर(प्रतिनिधी)- महाराष्ट्राचा ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक वारसा फार मोठा आहे. देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत आणि त्यानंतरही देशाच्या प्रत्येक विकासात्मक कार्यात महाराष्ट्राचे योगदान…
कर्तव्यनिष्ठ पोलीस अधिकार्यांमुळे समाजात शांतता, सुव्यवस्था टिकून -विजय भालसिंग अहमदनगर(प्रतिनिधी)- महाराष्ट्र दिनानिमित्त कोतवालीचे पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांचा सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांनी सत्कार केला. शहरात सामाजिक शांतता, सुव्यवस्था अबाधित…
स्पाईसजेटच्या विमानावर चंद्रमुखीचे पोस्टर झळकवून मराठी सिनेसृष्टीत प्रसिद्धीचा पहिलाच प्रयोग मुंबई (प्रतिनिधी)- ढोलकीचा ताल, घुंगरांचे बोल घुमत असताना चक्क मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर लावण्यवती चंद्रमुखी अवतरली होती. विमानतळ…
कौटुंबिक न्यायालयात मध्यस्थी प्रक्रियेबाबत जागरुकता अहमदनगर(प्रतिनिधी)- मध्यस्थी केंद्र कौटुंबिक न्यायालयाचा पाया आहे. कौटुंबिक न्यायालयात येणार्याकडे आरोपी म्हणून नव्हे, तर व्यक्ती म्हणून पाहिले जाते. कौटुंबिक वातावरणात दोन कुटुंबातील वाद न्याय प्रक्रियेने…
अहमदनगर(प्रतिनिधी)- ग्रामीण भागात जातीय सलोखा व धार्मिक ऐक्यासाठी विविध उपक्रम राबविणारे सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे यांचा जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. तेलीखुंट येथील रोजा…
पोतराजांनी वेधले लक्ष अहमदनगर(प्रतिनिधी)- शहरातील लालटाकी येथे महालक्ष्मी देवीच्या यात्रेनिमित्त पारंपारिक वाद्याच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये पोतराज, भक्तगण व डोक्यावर कलश घेऊन महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. श्री…
इफ्तार कार्यक्रमातून सामाजिक बांधिलकी जोपासली जात आहे -आ. संग्राम जगताप अहमदनगर(प्रतिनिधी)- भाईचारा व धार्मिक एकतेचा संदेश देण्यासाठी शहरात एक रोजा सबके साथ! हा इफ्तार कार्यक्रम घेण्यात आला. जुने आरटीओ कार्यालयाच्या…
चौकशी समिती गठितकरण्याची अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीची मागणी अहमदनगर(प्रतिनिधी)- जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या राष्ट्रीय व ग्रामीण पेयजल योजना, स्वच्छ भारत मिशन, निर्मल ग्राम पुरस्कार, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान या…