वृक्षवल्ली आंम्हा सोयरे… या अभंगातून विद्यार्थ्यांनी दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश वसुंधरेचे संवर्धन करणे ही आपली सर्वांची सामाजिक जबाबदारी -अतुल फलके अहमदनगर (प्रतिनिधी)- एकता फाउंडेशन ट्रस्ट व नवनाथ वारकरी शिक्षण संस्थेच्या…
हरदिन मॉर्निंग ग्रुपचा उपक्रम शरण निसर्गाला… ब्रिदवाक्याची घोषणा करुन वर्षभर पर्यावरण संवर्धनाचा संकल्प अहमदनगर (प्रतिनिधी)- वर्षभर वृक्षरोपण व संवर्धनाचे उपक्रम राबविणार्या हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भिंगार टेकडी…
प्रशिक्षणाचा पोरखेळ करणार्या अधिकार्यांना निलंबित करण्याची शिक्षक परिषदेची मागणी शालेय शिक्षण मंत्र्यांसह संबंधित अधिकार्यांना निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- वरिष्ठ व निवडश्रेणी ऑनलाइन प्रशिक्षणाचा सुरू असलेला खेळखंडोबा थांबवून, प्रशिक्षणाचा पोरखेळ करणार्या अधिकार्यांना…
कोरोनानंतर गरीब, श्रीमंता मधील दरी वाढली -पै. नाना डोंगरे स्वास्तिक नेत्रालय, वैष्णवी ऑप्टीकल्स, निमगाव वाघा ग्रामपंचायत व डोंगरे बहुद्देशीय संस्थेचा सामाजिक उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोनानंतर गरीब, श्रीमंता मधील दरी वाढली…
अनाथांच्या उज्वल भवितव्यासाठी सर्वांनी योगदान देण्याची गरज -भालसिंग अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांनी श्री साई विठ्ठल अनाथ आश्रमला भेट देऊन आश्रमातील मुलांना आमरस भोजन दिले. यावेळी बालकिर्तनकार…
जागतिक सायकल दिवसाचा नेहरू युवा केंद्र, श्री नवनाथ युवा मंडळ व नवनाथ विद्यालयाचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- निरोगी व सदृढ आरोग्यासाठी युवकांनी मैदानी खेळ खेळले पाहिजे. उत्तम आरोग्य पैश्याने विकत मिळत…
वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी व पोलीसांशी सहकार्याची भूमिका ठेऊन कार्य करणार -प्रा. लोखंडे अहमदनगर (प्रतिनिधी)- वंचित व दुर्बल घटकातील नागरिक आणि पोलीस यांच्यातील दुवा म्हणून कार्यरत असलेल्या महाराष्ट्र राज्य दक्ष…
शीख, पंजाबी समाजात असलेला सेवाभाव प्रेरणादायी -आ. संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- तारकपूर येथील गुरुद्वारा बाबा श्रीचंदजी या धार्मिक स्थळाचे मालमत्ताकर महापालिकेस पाठपुरावा करुन माफ करुन दिल्याबद्दल शीख, पंजाबी समाजाच्या वतीने…
ती चौकशी समिती बरखास्त करुन मुख्य लेखापाल मुंबई विभाग कार्यालयाकडून चौकशी समिती नियुक्त करावी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद मधील राष्ट्रीय व ग्रामीण पेयजल योजनेत…
लोकशाही राबविण्यासाठी जय शिवाजी, जय डिच्चू कावा मोहिम कार्यान्वीत -अॅड. गवळी अहमदनगर (प्रतिनिधी)- महापालिका हद्दीमध्ये उखडलेले रस्ते, पिण्याच्या पाण्यासंदर्भातील अनागोंदी आणि महापालिकेचा भ्रष्टाचार आणि ढिसाळ कारभारामुळे अहमदनगरच्या नागरिकांना नरकयातना भोगाव्या…