• Thu. Feb 26th, 2026

विकासात्मक

  • Home
  • निमगाव वाघात वृक्ष लागवडीसाठी खड्डे खुदाई सुरु

निमगाव वाघात वृक्ष लागवडीसाठी खड्डे खुदाई सुरु

निमगाव वाघा ते नेप्ती रस्त्याच्या दुतर्फा लावली जाणार 1 हजार झाडे अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने पर्यावरण संवर्धनासाठी पावसाळ्यात लागवड करण्यात येणार्‍या झाडांसाठी निमगाव वाघा (ता. नगर) ग्रामपंचायत हद्दीत…

जन शिक्षण संस्थेत सुरु असलेल्या महिलांच्या व्यावसायिक प्रशिक्षण वर्गास डॉ. पानसरे यांची भेट

प्रशिक्षणार्थी महिला व युवतींशी साधला संवाद अहमदनगर(प्रतिनिधी)- कुटुंबा पुरते मर्यादित न राहता समाजात योगदान देण्यासाठी महिलांनी पुढे यावे. स्त्री सर्व कर्तव्य बजावून कुटुंब सांभाळत असते. कुटुंबाप्रमाणे समाजाचे पालकत्व स्वीकारण्याची जबाबदारी…

शहरात युवा उद्योग व्यवसाय शिबीर उत्साहात

पूर्वी ज्यांच्या सावलीने दुषित व्हायचे, त्यांच्या उद्यमशीलतेने आज समाजात क्रांती घडणार -डॉ. प्रशांत नारनवरे युवा उद्योजकांचा गौरव अहमदनगर (प्रतिनिधी)- पिढ्यानपिढ्या गुलामगिरीत वाढलेल्या समाजाला संधी मिळाल्याने प्रगती झाली. काही मोजक्यांची झालेली…

रविवारी शहरात युवा उद्योग व्यवसाय शिबीराचे आयोजन

युवकांना सहभागी होण्याचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, डॉ. बाबासाहेब संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे आणि रविदासीया चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्री यांच्या संयुक्त विद्यमाने…

अमृत पाणी योजनेतून भिंगारच्या पाण्याचा प्रश्‍न सोडविणार -आ. संग्राम जगताप

भिंगारला रस्ता कॉक्रिटीकरण व पेव्हिंग ब्लॉक बसविण्याच्या कामाचे भूमीपूजन अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरासाठी 1972 साली पहिली पाणीयोजना झाली, त्यानंतर सध्या अमृत पाणी योजनेचे काम प्रगतीपथावर आहे. या योजनेचे दहा टक्के काम…

बॉस्को ग्रामीण विकास केंद्रात निशुल्क हरित कौशल्य विकास (जीएसडीपी) कार्यशाळेचे उद्घाटन

महिनाभर युवकांना दिले जाणार सौर ऊर्जेचे अद्यावत ज्ञान अहमदनगर (प्रतिनिधी)- बॉस्को ग्रामीण विकास केंद्र, मिनिस्ट्री ऑफ इन्व्हायरमेंट फॉरेस्ट क्लायमेट चेंज, स्थित एनर्जी अँड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट (टेरी), भारतीय विकास ट्रस्ट (बीव्हीटी)…

बाल कल्याण समितीच्या अद्यावत कार्यालयाचे उद्घाटन

बालकांचे प्रकरणे चालविण्याकरिता त्यांची सुरक्षितता, निर्भय व आनंदी वातावरण आवश्यक -न्यायाधीश रेवती देशपांडे अहमदनगर (प्रतिनिधी)- बालकांच्या न्याय, हक्कासाठी जिल्ह्यात उत्तमपणे कार्य सुरु आहे. बालकांचे प्रकरणे चालविण्याकरिता त्यांची सुरक्षितता, निर्भय व…

अंकाई ते अंकाई किल्ला तिसऱ्या टप्प्याची रेल्वे मार्ग चाचणी यशस्वी

द्रुतगतीमुळे नगरचा रेल्वेप्रवास होणार सुपरफास्ट अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर ते मनमाड डबल लाईन रेल्वेमार्ग प्रकल्पातंर्गत अंकाई ते अंकाई किल्ला या 5 कि .मी. अंतराची चाचणी घेण्यात आली. लवकरच नगर ते मनमाड…

शहरातील पाण्याच्या टाकीवरील चित्र वेधत आहे सर्वांचे लक्ष

हरहुन्नरी कलाकार निसार पठाण यांनी शंभर फुट उंचीवर रेखाटले सिटीबर्ड व महात्मा गांधी अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर महानगरपालिकेने राष्ट्रीय पातळीवरील स्वच्छ भारत अभियान, स्वच्छ शहर अभियान स्पर्धेत सहभाग घेऊन स्वच्छ व…

रुईखेल गावाची विकासात्मक वाटचाल

आदर्श गाव म्हणून जिल्ह्याच्या नकाशावर येणार श्रीगोंदा (प्रतिनिधी)- गावकर्‍यांच्या निर्णायक भूमिकेमुळे रुईखेल (ता. श्रीगोंदा) विकासात्मक वाटचाल सुरु असून, लवकरच आदर्श गाव म्हणून हे जिल्ह्याच्या नकाशावर येणार आहे. गावातील प्रत्येक वस्त्यांपर्यंत…