समाजातील दुःखाचा अंधकार दूर करण्यासाठी कर्तव्य म्हणून प्रत्येकाने योगदान द्यावे -जनक आहुजा वासन परिवाराच्या वतीने केडगावच्या सावली संस्थेच्या विद्यार्थ्यांना पादत्राणे भेट
अहमदनगर (प्रतिनिधी)- समाजाला देणे लागते या भावनेने प्रत्येकाने योगदान देण्याची गरज आहे. समाजाने आपल्याला काय दिले? यापेक्षा आपण काय देतो? ही भावना महत्त्वाची आहे. सामाजिक कर्तव्य म्हणून गरजू घटकांना मदत…