कवियत्री विद्या भडके यांच्या अनमोल भेट कथासंग्रहाचे प्रकाशन
वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील शिक्षिका तथा कवियत्री विद्या भडके लिखित अनमोल भेट या कथासंग्रहाचे प्रकाशन काव्य संमेलनात पार पडले. माऊली प्रतिष्ठान संचलित नाते शब्दांचे साहित्य मंचच्या वतीने कोपरगावच्या बालाजी…
वंजारी महासंघ साहित्य आघाडीचे नगरला होणार दुसरे राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन
जागतिक कुस्ती पदक विजेते राजकुमार आघाव यांची निवड वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- वंजारी महासंघ साहित्य आघाडीचे दुसरे राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन नगरला होणार आहे. या संमेलनाच्या स्वागत अध्यक्षपदी जागतिक कुस्ती…
गणराज प्रकाशनाच्या अध्यात्मिक विरासत ग्रंथाचे प्रकाशन
अध्यात्म आत्मसात केलेला तरुण जग जिंकायला निघतो -डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- जो तरुण अध्यात्म आत्मसात करतो, तो जग जिंकायला निघतो. अध्यात्मात मोठी शक्ती असून, मन प्रबुद्ध होते.…
धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयास काव्य संग्रहाची भेट
कथा व काव्य संग्रहातून जीवनातील संघर्षाला प्रेरणा मिळते -सरोज आल्हाट वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयास कवयित्री सरोज आल्हाट यांनी स्वत: लिहिलेल्या महिलांच्या…
धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयास पुस्तकांची भेट
जागतिक पुस्तक दिनाचा उपक्रम पुस्तकांनी माणुस घडतो -चंद्रकांत पालवे वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयास ज्येष्ठ कवी चंद्रकांत पालवे यांनी जागतिक पुस्तक दिनानिमित्त…
नीतीमूल्ये व संस्कारांची शिकवण देणारा बालकविता संग्रह : आनंदाने गाऊया
नुकताच डॉ.सुदर्शन धस यांचा आनंदाने गाऊया हा बालकविता संग्रह हाती पडला. अतिशय देखणा असा हा कवितासंग्रह उच्च निर्मितीमूल्य दर्शविणारा बालकविता संग्रह आहे. पानांचा दर्जा, बालवाचकांच्या दृष्टीने अक्षरांची रचना, चित्रांची मांडणी…
97 व्या मराठी साहित्य संमेलनात अमळनेरचे लेखक डॉ. रामदास टेकाळे यांच्या ग्रंथाचे प्रकाशन
गणराज प्रकाशनाचे कार्य समाजाभिमुख -डॉ. रवींद्र शोभणे अहमदनगर (प्रतिनिधी)- उत्तम आणि सर्वोत्कृष्ट साहित्यकृतीतून सामाजिक जीवनाच प्रतिबिंब उमटत असते. ते लेखनातूनही प्रगट होणे गरजेच असते. असे समाजाभिमुख लेखन सामाजिक परंपरा व…
माजी प्राचार्या हेमलता गीते यांच्या मातृवृक्ष कवितासंग्रहाचे प्रकाशन
प्रतिभा व पंखात बळ निर्माण करण्याचे काम कविता करतात -उत्तम कांबळे अहमदनगर (प्रतिनिधी)- कवी त्याने तयार केलेल्या शब्द, प्रतिभा व कल्पनेच्या जगात वावरत असतो. कविता कोणाची गुलाम नाही. माणसाला व्यक्त…
काव्य संमेलनातून सामाजिक संवेदनांचा हुंकार
निमगाव वाघात राष्ट्रीय युवा सप्ताहातंर्गत काव्य संमेलन उत्साहात; कवींनी सामाजिक वास्तवतेचे मांडल्या व्यथा काव्य संमेलनातून सांस्कृतिक, साहित्य व सामाजिक चळवळीला दिशा मिळणार -आ. निलेश लंके अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता.…
काव्य संमेलनात कवियत्री खैरनार यांच्या पडसावल्या काव्य संग्रहाचे होणार प्रकाशन
रक्तदान शिबिरासह महिलांसाठी हिमोग्लोबीन तपासणी शिबिराचे आयोजन अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे राष्ट्रीय युवा सप्ताह अंतर्गत स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त होणारे तिसरे राज्यस्तरीय काव्य संमेलनात कवियत्री…
