• Sun. Oct 26th, 2025

साहित्य

  • Home
  • सातव्या काव्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी खासदार निलेश लंके

सातव्या काव्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी खासदार निलेश लंके

तर अध्यक्षपदी पांडुळे, कार्याध्यक्षपदी कवियत्री आल्हाट व प्रमुख अतिथी म्हणून शिक्षणाधिकारी बुगे यांची निवड नगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय युवा…

ज्येष्ठ कवी सखाराम गोरे यांच्या आलाप काव्य संग्रहाचे प्रकाशन

तरुणांसाठी प्रेम काव्यासह जीवनाला प्रेरणा व स्फूर्ती देणाऱ्या कवितांचा समावेश जीवनाची वास्तवता, अनुभवता व कल्पकता आलाप या काव्य संग्रहात उतरली -राजन लाखे नगर (प्रतिनिधी)- संवेदना हृदयात उतरून जेव्हा शब्दरूपी उमटतात,…

ज्येष्ठ कवी सखाराम गोरे यांच्या आलाप काव्य संग्रहाचे 1 डिसेंबरला होणार प्रकाशन

तरुणांसाठी प्रेम काव्यासह जीवनाला स्फूर्ती देणाऱ्या कवितांचा समावेश नगर (प्रतिनिधी)- तरुणांसाठी प्रेम काव्यासह त्यांच्या जीवनाला प्रेरणा व स्फूर्ती देणाऱ्या कवितांचा समावेश असलेल्या नगरचे ज्येष्ठ कवी सखाराम गोरे यांच्या आलाप काव्य…

कलर्स ऑफ प्राईड या चित्रकला स्पर्धेतील प्रथम विजेत्यांना सायकलचे बक्षीस

विविध गटातील विद्यार्थ्यांनी पटकाविली आकर्षक बक्षीसे मुलांमधील जन्मजात कलागुण ओळखून त्यांना प्रोत्साहन द्यावे -छायाताई फिरोदिया नगर (प्रतिनिधी)- लायन्स क्लब ऑफ अहमदनगर प्राईड, लायन्स क्लब ऑफ अहमदनगर व लिओ क्लबच्या संयुक्त…

मराठी साहित्य मंडळाच्या अहमदनगर शाखेच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे

महाराष्ट्राशिवाय अनेक राज्यात शाखा नव्या पिढीमध्ये बदल घडवण्याचे काम साहित्य करू शकते -प्रा. शिवाजी भोर अहमदनगर (प्रतिनिधी)- शासनमान्य मराठी साहित्य मंडळाच्या कार्यकारिणी सदस्यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. केडगाव येथील श्री साईबाबा…

वंजारी समाजासह साहित्यप्रेमी एकवटले

साहित्य संमेलनातून सामाजिक समता आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश साहित्यातून समाजाची जडणघडण होऊन विचारातून क्रांती घडते -आ.संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- सर्व समाजाला साहित्यातून संस्कार व समतेचा संदेश देणारे वंजारी महासंघाचे राज्यस्तरीय…

नगरला रविवारी होणार वंजारी समाज महासंघाचे राज्यस्तरीय अधिवेशन

सामाजिक समतेचा संदेश घेऊन सर्व जाती-धर्माच्या लोकांसाठी संमेलन राहणार खुले राज्यातील लेखक, कवी व ज्येष्ठ साहित्यिक राहणार उपस्थित अहमदनगर (प्रतिनिधी)- सुसंस्कृत समाज निर्मिती आणि सामाजिक समता प्रस्थापित होण्याच्या उद्देशाने वंजारी…

वंजारी समाजाचे 25 ऑगस्टला शहरात दुसरे राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे आयोजन

हा संमेलन सामाजिक समतेची पायभरणी ठरेल -राजकुमार आघव पाटील (स्वागताध्यक्ष) मराठवाडा विद्यापीठाचे राज्यपाल नियुक्त अधिसभा सदस्य डॉ. गजानन सानप यांच्या हस्ते होणार संमेलनाचे उद्घाटन अहमदनगर (प्रतिनिधी)- वंजारी समाज महासंघाचे दुसरे…

बालमनाचा ठाव घेणाऱ्या गंपूच्या गोष्टी

(पुस्तक परीक्षण) गंपूच्या गोष्टी लिहिताना त्याच्या पालकांचे त्याला मिळालेले प्रोत्साहन आणि मिळालेल्या प्रत्येक यशाचे, बक्षीसांचे मनस्वी कौतुक करणारी त्याची आजी कै. प्रमिला घोलप यांना त्यांने कथासंग्रह अर्पण केला आहे. बालसाहित्य…

आईच्या अस्तित्वाचा ठाव घेणारा अनन्यता काव्यसंग्रह

अनेक पुरस्कार प्राप्त या काव्य संग्रहातून आईच्या आठवणीने डोळे पाणवते! (पुस्तक परीक्षण) अनन्यता या काव्यसंग्रहाला मानवतेचा वास, संस्कृतीचा साज आणि ममतेची आस आहे. जगातील प्रत्येक व्यक्तीला वाढविण्यात मातेचे मोठे योगदान…