• Sun. Jul 19th, 2026

Mirrornews24

Marathi News

जयंती

  • Home
  • शिवजयंती निमित्त दिल्लीगेटला शिवाजी कोण होता? या पुस्तकांचे वाटप

शिवजयंती निमित्त दिल्लीगेटला शिवाजी कोण होता? या पुस्तकांचे वाटप

महाराजांचा आदर्श समोर ठेऊन दि आर्ट ऑफ स्मार्ट गव्हर्नन्स राबविण्याचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- भ्रष्टाचार, अनागोंदी व टोलवाटोलवीने जनतेचे शोषण सुरु असताना सर्वसामान्यांमध्ये जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने पीपल्स हेल्पलाईन व भारतीय…

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनानिमित्त आमदार संग्राम जगताप म्हणाले,

शिवाजी महाराजांचा विचार व वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी कटिबद्ध अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्राच्या अस्मितेचा दिवस म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती उत्सव. संपूर्ण जगात असलेल्या महाराष्ट्राच्या मातीतला माणूस हा जयंती उत्सव…

भिंगार शहरात शिवजयंती उत्साहात साजरी

शिवाजी महाराजांनी जाती, धर्मापलीकडे जाऊन स्वराज्याची निर्मिती केली -संजय सपकाळ अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. चौका-चौकात अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात…

भिंगार मध्ये संत रविदास महाराजांची जयंती उत्साहात साजरी

भिंगार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अभिवादन अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार शहरात संत रविदास महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शुक्रवार बाजार तळ येथील चौकात लावण्यात आलेल्या संत रविदास महाराजांच्या प्रतिमेस भिंगार राष्ट्रवादी…

रविदास महाराजांचे विचार मानवतावादी होते -आ. संग्राम जगताप

संत रविदास महाराजांच्या जयंतीनिमित्त अभिवादन अहमदनगर (प्रतिनिधी)- संतांचे कार्य एका जाती व समाजापुरते मर्यादीत नसून, संपूर्ण मानवजातीसाठी त्यांनी कार्य केले. रविदास महाराजांचे विचार मानवतावादी होते. तेराव्या शतकात संत रविदासांनी मानवतेची…

चर्मकार संघर्ष समितीच्या वतीने संत रविदास महाराजांची जयंती उत्साहात साजरी

देशात जातीयवादाचे बीज पेरले जात असताना, संत रविदास महाराजांच्या विचारांची खरी गरज -शिवाजी साळवे अहमदनगर (प्रतिनिधी)- संत रविदास महाराजांनी उच्च-निच्च भेद न मानता, समानतेची शिकवण देऊन समाजातील जातीयता नष्ट करण्यासाठी…

रविदास महाराजांची 645 वी जयंती साजरी

अंधश्रध्देत बुडालेल्या समाजाला बाहेर काढण्यासाठी रविदास महाराजांनी विचार दिला -संजय खामकर अहमदनगर (प्रतिनिधी)- संत शिरोमणी गुरु रविदास महाराजांनी समाजाला विज्ञानवादी दृष्टीकोन दिला. अंधश्रध्देत बुडालेल्या समाजाला बाहेर काढण्यासाठी त्यांनी विचार दिला…