• Tue. Jul 14th, 2026

Mirrornews24

Marathi News

Mirror

  • Home
  • भिंगार मध्ये संत रविदास महाराजांची जयंती उत्साहात साजरी

भिंगार मध्ये संत रविदास महाराजांची जयंती उत्साहात साजरी

भिंगार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अभिवादन अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार शहरात संत रविदास महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शुक्रवार बाजार तळ येथील चौकात लावण्यात आलेल्या संत रविदास महाराजांच्या प्रतिमेस भिंगार राष्ट्रवादी…

वेश्यांसाठी आलेले अनुदान अपहार प्रकरणी चौकशी करण्याचे पोलीस अधीक्षकांचे आदेश

आरपीआयचे माजी शहर जिल्हाध्यक्ष नाना पाटोळे यांची माहिती अहमदनगर (प्रतिनिधी)- वेश्यांसाठी आलेले अनुदान शहरातील एका संस्थेने अपहार केल्याची तक्रार पोलीस अधीक्षकांकडे करुन त्यांची भेट घेतली असता, पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणी…

रविदास महाराजांचे विचार मानवतावादी होते -आ. संग्राम जगताप

संत रविदास महाराजांच्या जयंतीनिमित्त अभिवादन अहमदनगर (प्रतिनिधी)- संतांचे कार्य एका जाती व समाजापुरते मर्यादीत नसून, संपूर्ण मानवजातीसाठी त्यांनी कार्य केले. रविदास महाराजांचे विचार मानवतावादी होते. तेराव्या शतकात संत रविदासांनी मानवतेची…

एमआयडीसी परिसरातील अनाधिकृत अतिक्रमण हटवून अवैधधंदे बंद करावे

हमाल पंचायत वेल्फेअर फाउंडेशनचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण हमदनगर (प्रतिनिधी)- एमआयडीसी नवनागापूर परिसरातील सर्व अनाधिकृत अतिक्रमण हटवून अवैधधंदे बंद करावे, नोंदणीकृत हमाल पंचायतसाठी जागा उपलब्ध करुन द्यावी व या भागात…

जामखेड तालुका तालिम संघाच्या अध्यक्षपदी पै. श्रीधर मुळे यांची निवड

कुस्ती खेळाला चालना देण्यासाठी जिल्हा तालिम संघाला सहकार्य राहणार -डॉ. सुजय विखे अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा तालिम संघ संलग्न जामखेड तालुका तालिम संघाच्या अध्यक्षपदी पै. श्रीधर मुळे यांची निवड करण्यात…

ग्रामसेविका अंजुम जुबेर शेख यांचा निमगाव वाघात सत्कार

अहमदनगर (प्रतिनिधी)- खातगाव टाकळी (ता. नगर) येथील ग्रामसेविका अंजुम जुबेर शेख यांना नगर तालुका पंचायत समितीचा आदर्श ग्रामसेविका पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ…

चर्मकार संघर्ष समितीच्या वतीने संत रविदास महाराजांची जयंती उत्साहात साजरी

देशात जातीयवादाचे बीज पेरले जात असताना, संत रविदास महाराजांच्या विचारांची खरी गरज -शिवाजी साळवे अहमदनगर (प्रतिनिधी)- संत रविदास महाराजांनी उच्च-निच्च भेद न मानता, समानतेची शिकवण देऊन समाजातील जातीयता नष्ट करण्यासाठी…

त्या जिल्हाधिकार्‍यांना पगारहमी योजनेवरील सत्तासूर घोषित

पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेचा पुढाकार अहमदनगर (प्रतिनिधी)- निवारा नसलेले राज्यातील घरकुल वंचित नरकयातना भोगत असताना, प्रधानमंत्री आवास योजनेसाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी यांनी घरकुल वंचितांच्या घर बांधण्यासाठी जमीन उपलब्ध करून…

रविदास महाराजांची 645 वी जयंती साजरी

अंधश्रध्देत बुडालेल्या समाजाला बाहेर काढण्यासाठी रविदास महाराजांनी विचार दिला -संजय खामकर अहमदनगर (प्रतिनिधी)- संत शिरोमणी गुरु रविदास महाराजांनी समाजाला विज्ञानवादी दृष्टीकोन दिला. अंधश्रध्देत बुडालेल्या समाजाला बाहेर काढण्यासाठी त्यांनी विचार दिला…

रक्तदानाने पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवानांना श्रध्दांजली

जायंट्स ग्रुप, केमिस्ट असोसिएशन व जनकल्याण रक्तपेढीच्या संयुक्त उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- देशभक्तीने प्रेरित होऊन युवकांनी सामाजिक योगदान देण्याची गरज आहे. सामाजिक योगदान ही देशसेवाच असून, तरुण पिढीच्या रक्ताच्या थेंबा थेंबात…