गुरूनानक देवजी सेवा ग्रुपचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोनाचे संक्रमण कमी झाल्यानंतर नुकतेच शाळा सुरु झाल्या असून, लवकरच विद्यार्थी परीक्षेला सामोरे जाणार आहे. या पार्श्वभूमीवर गुरूनानक देवजी सेवा ग्रुपच्या वतीने गांधी…
द्रुतगतीमुळे नगरचा रेल्वेप्रवास होणार सुपरफास्ट अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर ते मनमाड डबल लाईन रेल्वेमार्ग प्रकल्पातंर्गत अंकाई ते अंकाई किल्ला या 5 कि .मी. अंतराची चाचणी घेण्यात आली. लवकरच नगर ते मनमाड…
गलिच्छ राजकारण करुन शहरात काँग्रेस पक्ष वाढवत आहात, की संपवत आहात? अहमदनगर (प्रतिनिधी)- काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष यांनी प्रसिध्दीसाठी जेंव्हा-जेंव्हा राजकारण केले, तेंव्हा ते जनतेपुढे खोटे ठरले असल्याचा आरोप सामाजिक…
भिंगार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अभिवादन अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार शहरात संत रविदास महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शुक्रवार बाजार तळ येथील चौकात लावण्यात आलेल्या संत रविदास महाराजांच्या प्रतिमेस भिंगार राष्ट्रवादी…
आरपीआयचे माजी शहर जिल्हाध्यक्ष नाना पाटोळे यांची माहिती अहमदनगर (प्रतिनिधी)- वेश्यांसाठी आलेले अनुदान शहरातील एका संस्थेने अपहार केल्याची तक्रार पोलीस अधीक्षकांकडे करुन त्यांची भेट घेतली असता, पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणी…
संत रविदास महाराजांच्या जयंतीनिमित्त अभिवादन अहमदनगर (प्रतिनिधी)- संतांचे कार्य एका जाती व समाजापुरते मर्यादीत नसून, संपूर्ण मानवजातीसाठी त्यांनी कार्य केले. रविदास महाराजांचे विचार मानवतावादी होते. तेराव्या शतकात संत रविदासांनी मानवतेची…
हमाल पंचायत वेल्फेअर फाउंडेशनचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण हमदनगर (प्रतिनिधी)- एमआयडीसी नवनागापूर परिसरातील सर्व अनाधिकृत अतिक्रमण हटवून अवैधधंदे बंद करावे, नोंदणीकृत हमाल पंचायतसाठी जागा उपलब्ध करुन द्यावी व या भागात…
कुस्ती खेळाला चालना देण्यासाठी जिल्हा तालिम संघाला सहकार्य राहणार -डॉ. सुजय विखे अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा तालिम संघ संलग्न जामखेड तालुका तालिम संघाच्या अध्यक्षपदी पै. श्रीधर मुळे यांची निवड करण्यात…
अहमदनगर (प्रतिनिधी)- खातगाव टाकळी (ता. नगर) येथील ग्रामसेविका अंजुम जुबेर शेख यांना नगर तालुका पंचायत समितीचा आदर्श ग्रामसेविका पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ…
देशात जातीयवादाचे बीज पेरले जात असताना, संत रविदास महाराजांच्या विचारांची खरी गरज -शिवाजी साळवे अहमदनगर (प्रतिनिधी)- संत रविदास महाराजांनी उच्च-निच्च भेद न मानता, समानतेची शिकवण देऊन समाजातील जातीयता नष्ट करण्यासाठी…