शहरातील वाडियापार्क क्रीडा संकुलला 20 ते 23 एप्रिल रोजी रंगणार कुस्तीचा थरार मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची राहणार उपस्थिती अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील वाडियापार्क क्रीडा संकुल येथे 20 ते 23 एप्रिल दरम्यान होणार्या…
जिल्हा क्रीडा कार्यालय, जय युवा अकॅडमी व माळीवाडा तरुण मंडळाचा उपक्रम शिक्षणाची गंगा सर्वसामान्यांपर्यंत फुले दांम्पत्यांनी पोहोचवली -आ. संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- स्त्री शिक्षणाचा पाया रोवून महात्मा फुले यांनी समाजात…
गो शाळेला चारा वाटप फुले दांम्पत्यांच्या योगदानाने समाज सावरला -संतोष जाधव अहमदनगर (प्रतिनिधी)- बहुजन समाज पार्टीच्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती सामाजिक उपक्रमांनी साजरी करण्यात आली. सकाळी माळीवाडा…
अंधारलेल्या समाजाला महात्मा फुलेंनी ज्ञानाचा प्रकाश दिला -संजय सपकाळ अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. भिंगार अर्बन बँक येथील महात्मा फुले…
महात्मा फुले यांनी समाजाला प्रकाशवाट दाखविली -अनिल शिंदे अहमदनगर (प्रतिनिधी)- शिक्षणाच्या क्रांतीने महात्मा फुले यांनी समाजाला प्रकाशवाट दाखविली. छत्रपती शिवाजी महाराजांचा वैचारिक वारसा त्यांनी पुढे नेला व त्यांचे कार्य समाजापुढे…
न डगमगता हालअपेष्टा सहन करुन महात्मा फुले यांनी शिक्षणाची क्रांतीज्योत पेटवली -आ. संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षणाच्या चळवळीने क्रांती झाली. यामुळे समाज सुशिक्षित होवून…
कुस्ती खेळाला चालना देण्यासाठी डोंगरे यांचे प्रयत्न अभिमानास्पद -बाबासाहेब महापुरे अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर तालुका तालीम कुस्तीगीर संघाचे नवनिर्वाचित संस्थापक अध्यक्ष पै. नाना डोंगरे यांचा सावली दिव्यांग संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात…
नागरिकांच्या भावना केंद्र व राज्य सरकारला निवेदनासह पाठविणार -शिवम भंडारी अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार छावणी परिषदेचा समावेश अहमदनगर महापालिकेत होण्यासाठी भिंगारमध्ये नागरिकांची स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. छावणी परिषदेच्या जाचक अटी व…
भाविकांना महाप्रसादाचे वाटप अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील ओंकार नगर मित्र मंडळ व शिवरत्न प्रतिष्ठानच्या वतीने हनुमान जन्मोत्सव व मंदिराचा जीर्णोध्दार सोहळा उत्साहात पार पडला. हनुमान मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी…
शिक्षणावर खर्च झाल्याशिवाय देशाचा विकास अशक्य -कॉ. डॉ. भालचंद्र कानगो अहमदनगर (प्रतिनिधी)- शिक्षण व्यवस्थेतील बदल चिंताजनक असून, सर्वसामान्य शिक्षणापासून लांब जात आहे. खाजगीकरण, व्यापारीकरणामुळे सर्वसामान्यांना भविष्यात शिक्षण घेणे देखील अवघड…