विमा रकमेचा हिस्सा भरून देखील पिक विमा देण्यास टाळाटाळ करणाऱ्या त्या कंपनीवर गुन्हे दाखल करण्याची मागणी नुकसानीने होरपळले असताना पिक विमा कंपनीकडून पिळवणूक होत असल्याची शेतकऱ्यांची संतप्त प्रतिक्रिया अहमदनगर (प्रतिनिधी)-…
प्रशासनाला जाहीर खुले पत्र सत्यमेव जयते ब्रिदवाक्य व राजमुद्रेचा उपयोग करण्याचा अधिकार देण्याची केली मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- लोकशाहीत सत्याला न्याय मागून देखील न्याय मिळत नसल्याने सत्यमेव जयते व सद्रक्षणाय खलनिग्रहणाय…
राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसाचा सामाजिक उपक्रम रामवाडी परिसरातील विद्यार्थ्यांनी केली धमाल अहमदनगर (प्रतिनिधी)- रामवाडी येथील आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या बाल आनंद मेळाव्याचा चिमुकल्यांनी मनमुराद…
तातडीने बांधकाम थांबवून अतिक्रमण हटविण्याची बहुजन समाज पार्टी व दर्गाच्या विश्वस्तांची मागणी दुकानदार दोन समाजात जातीय तेढ निर्माण करत असल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील बेलदार गल्ली, दाळमंडई येथील दर्गाला जाणारा…
लोकसभेला निवडून येण्यापूर्वी नागरिकांना दिलेला शब्द पाळला -डॉ. सुजय विखे अहमदनगर (प्रतिनिधी)- रामवाडी, कोठला झोपडपट्टीची जागा कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या ताब्यातून राज्य सरकारकडे वर्ग करण्यास यश आले आहे. लवकरच ही जमीन राज्य…
पत्रकारितेतून सामाजिक कार्य अन जनजागृती उल्लेखनीय बाब -गडकरी अहमदनगर (प्रतिनिधी)- निष्पक्ष पत्रकारिता आणि त्यामाध्यमातून होणारे समाजिक कार्य व जनजागृती उल्लेखनीय बाब असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन…
तोडगा काढण्यासाठी ट्रस्टला 15 दिवसाचे अल्टिमेटम; अन्यथा कुटुंबीयांसह बेमुदत उपोषण करण्याचा इशारा अहमदनगर (प्रतिनिधी)- कराराची अंतिम मुदत 8 महिन्यापूर्वी संपून देखील सहाय्यक कामगार आयुक्तांपुढे पगारवाढीच्या नवीन करारावर सुरु असलेल्या सुनावणीत…
14 डिसेंबरच्या संपाच्या पार्श्वभूमीवर बैठकीत एकत्र आल्याचा खुलासा अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे कोणत्याही संघटनेबरोबर एकत्रिकरण झालेले नसून, 14 डिसेंबर पासून सुरू होणाऱ्या बेमुदत संपाबाबत जिल्ह्यातील काही संघटनाच्या…
सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांची मागणी रस्ता झाल्यास निसर्गाने नटलेले मंदिर परिसर पर्यटन स्थळ म्हणून पुढे येणार -भालसिंग अहमदनगर (प्रतिनिधी)- अनेक भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या व निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या नगर तालुक्यातील…
भक्तीला वृक्षरोपणाने पर्यावरण संवर्धनाची जोड मिळाल्यास निसर्ग पुन्हा बहरणार -शिवाजी पालवे अहमदनगर (प्रतिनिधी)- जय हिंद फाऊंडेशनच्या माजी सैनिकांनी श्रीक्षेत्र दगडवाडी (ता. पाथर्डी) निसर्गाने फुलवण्यासाठी वृक्षरोपण अभियान राबविण्यात आले. दगडादेवी मंदिर…