बालदिनी कवी डॉ. सुदर्शन धस यांच्या बालकविता संग्रहाचे प्रकाशन
बालसाहित्याच्या संस्कारांमुळे उद्याची पिढी अधिक संवेदनशील व सुसंस्कृत होईल -चंद्रकांत पालवे अहमदनगर (प्रतिनिधी)- बालसाहित्याच्या संस्कारांमुळे उद्याची पिढी अधिक संवेदनशील व सुसंस्कृत होईल. आनंदाने गाऊया हा बालकविता संग्रह यादृष्टीने प्रेरणादायी आहे.…
थॅलेसेमिया आजारावर जागृती करणारे असंही जगणं असतं..! पुस्तकाचे आरोग्य मंत्रींच्या हस्ते प्रकाशन
पुस्तकातील थॅलेसेमिया रुग्णांचा संघर्ष इतरांसाठी प्रेरक व मार्गदर्शक ठरणार -तानाजी सावंत लेखक ॲड. सय्यद यांनी मांडला थॅलेसेमिया जागृती व मुक्तीचा लेखाजोखा अहमदनगर (प्रतिनिधी)- थॅलेसेमिया आजारावर जागृती करणारे व थॅलेसेमियाग्रस्त रुग्णाच्या…
नेप्तीला होणाऱ्या दुसरे काव्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी माधवराव लामखडे यांची नियुक्ती
अहमदनगर (प्रतिनिधी)- स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेले दुसरे राज्यस्तरीय काव्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी माजी जिल्हा परिषद सदस्य तथा…
इंदापूरच्या साहित्य संमेलनात नाना डोंगरे यांचा सन्मान
साहित्य व सामाजिक क्षेत्रात देत असलेल्या योगदानाबद्दल गौरव अहमदनगर (प्रतिनिधी)- मराठी साहित्य संस्कृती कला विकास परिषद आयोजित सातवे संत तुकाराम महाराज मराठी ग्रामीण साहित्य संमेलनात सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे…
काव्य संमेलनाध्यक्षपदी प्रा. डॉ. शंकरराव चव्हाण यांची नियुक्ती
अहमदनगर (प्रतिनिधी)- स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने आयोजित दुसरे राज्यस्तरीय काव्य संमेलनाध्यक्षपदी प्रा. डॉ. शंकरराव चव्हाण यांची निवड करण्यात आली.…
ग्रामीण साहित्य संमेलनात सामाजिक कार्यकर्ते डोंगरे यांचा सन्मान
साहित्य क्षेत्रातील कार्य, नवोदित कवींना प्रोत्साहन व वाचन संस्कृती रुजविण्याच्या कार्याबद्दल गौरव अहमदनगर (प्रतिनिधी)- अ.भा. मराठी साहित्य परिषद व वि.वा. शिरवाडकर युवा साहित्य परिषद बेलवंडी शाखेच्या वतीने झालेल्या वीसाव्या ग्रामीण…
द सिक्रेट्स ऑफ वेल्थप्रेन्युअरचे पुस्तक जगभरात प्रकाशित
ब्रेन ट्रेसी बरोबर के. बालराजू यांचे सहलेखन शिक्षणात मूल्यांची गरज -के. बालराजू अहमदनगर (प्रतिनिधी)- ब्रिटिशांनी भारतात शिक्षण पद्धती रुजवली, मात्र संस्कृती संपवली. सध्याची शिक्षण व्यवस्था फक्त नोकरी, रोजी-रोटीसाठी मर्यादीत झाली…
निजामशाही आणि अहमदनगर पुस्तकाचे प्रकाशन
सत्व जागरूक करण्यासाठी इतिहासाची भूमिका महत्त्वाची -नानासाहेब जाधव वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- शहराच्या इतिहासाचा उलगडा करणारे व पुराव्यानिशी मांडलेल्या प्रा. पुष्कर रमेश शास्त्री लिखित निजामशाही आणि अहमदनगर या पुस्तकाचे प्रकाशन…
काव्य संमेलनाच्या कवितेतून सामाजिक वास्तवतेचे दर्शन
ग्रामीण जीवनातील वेदनांचा हुंकार भरलेल्या होरपळ या पुस्तकाचे प्रकाशन सहाय्यक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख, उत्पादन शुल्कचे निरीक्षक गोपाल चांदेकर, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी सुभाष सोनवणे पुरस्काराने सन्मानित अहमदनगर (प्रतिनिधी)- नेहरु युवा…
नगरच्या काव्य संमेलनात होणार होरपळ या पुस्तकाचे प्रकाशन
ज्येष्ठ कवी व साहित्यिकांची राहणार उपस्थिती अहमदनगर (प्रतिनिधी)- नेहरु युवा केंद्र, जिल्हा क्रीडा कार्यालय संलग्न स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ आणि धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने…