• Thu. Jul 16th, 2026

Mirrornews24

Marathi News

ताज्या बातम्या

  • Home
  • 37 वर्षानंतर वाळकी मधील दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा रंगला स्नेह मेळावा

37 वर्षानंतर वाळकी मधील दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा रंगला स्नेह मेळावा

वर्ग मित्र-मैत्रिणींनी शालेय जीवनातील आठवणींना दिला उजाळा नगर (प्रतिनिधी)- वाळकी (ता. नगर) येथील न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयातील सन 1988 च्या इयत्ता दहावी (एसएससी) च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा शहरात उत्साहात…

ख्रिस्ती समाजाला जाणीवपूर्वक टार्गेट केले जात असल्याने समाज चिंताग्रस्त

चंद्रकांत उजागरे यांनी मांडले शहरातील समाजाचे प्रश्‍न समस्त ख्रिस्ती समाजाच्या शिष्टमंडळाने घेतली काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट नगर (प्रतिनिधी)- ख्रिस्ती समाज हा शांतता प्रिय आहे. ख्रिश्‍चन मिशनरी सेवा संस्थांच्या…

ग्रामस्थांना बेघर होण्यापासून वाचविण्यासाठी चांदा ग्रामपंचायतीचा ठराव

अतिक्रमण काढण्यासाठी 15 मीटरचे अंतर कमी करून 10 मीटर करण्याचा निर्णय नगर (प्रतिनिधी)- चांदा ग्रामपंचायत (ता. नेवासा) यांची मासिक सभा नुकतीच पार पडली. या सभेत 15 मीटरचे अतिक्रमण काढण्याबाबत सार्वजनिक…

निवडणूक आयोगाच्या शक्तीवर निवडून आलेली ही राजसत्ता -तिस्ता सेटलवाड

शहीद कॉम्रेड गोविंद पानसरे यांचा शहरात दहावा स्मृतिदिन साजरा कॉम्रेड सुलाबाई आदमाने यांना कॉम्रेड गोविंद पानसरे स्मृती प्रबोधन पुरस्कार प्रदान नगर (प्रतिनिधी)- देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वसमावेशक विशाल आंदोलन उभे राहिले. मात्र…

कुसुमाग्रजांच्या भूमित स्वप्नील खामकर यांच्या पुस्तकाचे प्रकाशन

उद्योग मंत्री उदय सामंत व शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्याकडून खामकर यांचे कौतुक झिरो टू लॉन्च आणि द सीईओ ऑफ द माईंड युवकांना प्रेरणा व दिशा देणारे पुस्तक -उदय…

एकता फाउंडेशनचे 36 वे राज्यस्तरीय कवीसंमेलन उत्साहात

कविता जगण्यातून यावी -अमोल बागुल नगर (प्रतिनिधी)- मूळ कविता हीच खरी असते. दैनंदिन जगण्यातून सुखदुःख, संवेदना, भावभावना कवितेतून मांडताना कवी सहज होऊन जातो. टाळ्यांसाठी लिहिली जाणारी कविता, ओढून-ताणून लिहीली जाणारी…

श्रीगोंदा-पारनेर उपविभागीय अधिकारी यांच्यावर दप्तर दिरंगाई कायद्यान्वये कारवाई व्हावी

म्हसने सुलतानपूरचे नियमबाह्य खरेदीखत रद्द होण्यासाठी टाळाटाळ होत असल्याचा आरोप; नियमबाह्य बांधकामाचा स्पॉट पंचनामा करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर आंदोलनाचा इशारा नगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यातील…

नाशिकच्या जागतिक बौद्ध धम्म परिषदेला रिपाईच्या पदाधिकाऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहन

जिल्ह्यातील बौध्द भिख्कू, उपासक आणि उपासिका होणार सहभागी नगर (प्रतिनिधी)- जगाला युद्ध नको, बुद्ध हवा! हा संदेश घेऊन महाराष्ट्रातील नाशिक मध्ये रविवारी (दि.2 मार्च) रोजी जागतिक बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन…

एकात्मिक ज्ञान सिद्धांतद्वारे मानवतेसाठी क्रांती घडविण्यास पीपल्स हेल्पलाइनचा पुढाकार

महाशिवरात्री ऊर्जा आणि चेतनेचा समन्वयातून मानवी क्रांतीचा प्रारंभबिंदू ठरेल -ॲड. कारभारी गवळी नगर (प्रतिनिधी)- महाशिवरात्री हा सण केवळ धार्मिक परंपरेपुरता मर्यादित नाही, तर तो ऊर्जा आणि चेतनेच्या समन्वयाचे प्रतीक आहे,…

जय जनार्दन स्वामी अनाथ विद्यार्थी आश्रम संस्थेचे जिल्हाध्यक्ष विजय भालसिंग यांचा राजीनामा

वैयक्तिक पातळीवर अनाथांच्या सेवेसाठी राहणार तत्पर -भालसिंग नगर (प्रतिनिधी)- येथील सामाजिक कार्यकर्ते विजय विठ्ठल भालसिंग यांनी लासलगाव (ता. निफाड, जि. नाशिक) येथील जय जनार्दन स्वामी अनाथ विद्यार्थी आश्रम संस्थेच्या जिल्हाध्यक्षपदाचा…