अध्यक्षपदी प्रा. बाळकृष्ण सिद्दम, कार्याध्यक्षपदी ज्ञानेश्वर मंगलारम व सचिवपदी प्रा. बाळकृष्ण गोटीपामूल यांची निवड अहमदनगर(प्रतिनिधी)- शहरामध्ये गरजू घटकातील विद्यार्थ्यांसाठी कार्यरत असलेल्या कै. गुरूवर्य पोट्यन्ना बत्तिन शैक्षणिक सामाजिक प्रतिष्ठानच्या सदस्यांच्या उपस्थितीमध्ये…
सामाजिक भावनेने प्रत्येकाने योगदान दिल्यास अनेक प्रश्न सुटणार -ज्योती गडकरी अहमदनगर (प्रतिनिधी)- आबासाहेब काकडे शैक्षणिक समुहाच्या वतीने शहरातील आरटीओ ऑफिस व स्टेट बँक चौक येथील फुटपाथवर वास्तव्यास असलेल्या दुर्बल घटकातील…
उज्वल भवितव्य व जगाच्या स्पर्धेत टिकण्यासाठी शिक्षणाच्या नवीन वाटेने जाण्याची गरज -पो.नि. मेघश्याम डांगे उज्वल भवितव्य व जगाच्या स्पर्धेत टिकण्यासाठी शिक्षणाच्या नवीन वाटेने जाण्याची गरज -पो.नि. मेघश्याम डांगेकेडगावच्या जे.एस.एस. गुरुकुलला…
बॉस्को ग्रामीण विकास केंद्रात निशुल्क हरित कौशल्य विकास (जीएसडीपी) कार्यशाळेचा समारोप अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक भावनेने अपारंपरिक ऊर्जेचा वापर काळाची गरज बनली आहे. या ऊर्जेचा वापर करुन राष्ट्रहितासाठी योगदान द्यावे लागणार…
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील मिहीर राजेंद्र ढसाळ याने पुणे येथील बालेवाडी क्रीडा संकुलात नुकतेच पार पडलेल्या आयएफबीबी मिस्टर युनिव्हर्स 2022 स्पर्धेत भारतासाठी सुवर्ण पदक पटकाविले. या स्पर्धेत भारतासह अनेक देशातून स्पर्धक…
सर्वसामान्यांचे प्रश्न सोडून सत्ताधारी व विरोधक एकमेकांचे भ्रष्टाचार आणि जातीयवादी मुद्दयांवर गरळ ओकत आहे -अरुण खिची अहमदनगर (प्रतिनिधी)- भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश (महाराष्ट्र राज्य) संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते अरुण खिची…
निमंत्रण पत्रिका सोशल मिडीयात व्हायरल तीन वर्षापुर्वी मंजूर असलेला रस्त्याचे काम अद्यापि अपुर्ण अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील खड्डेमय व धुळीने माखलेल्या रस्त्यांनी नागरिक वैतागलेले असताना, सोशल मिडीयावर शहरात युक्रेनमधील रस्त्याच्या खड्ड्यांचा…
गुट्टलबाज सत्तापेंढारी विरोधात ऑपरेशन पर्याय व डिच्चू कावा तंत्र राबविण्याचे आवाहनजनतेला लोककल्याणकारी राज्याची अपेक्षा असून, धर्मांध नेत्यांची नव्हे -अॅड. गवळी अहमदनगर (प्रतिनिधी)- राजकीय हितासाठी अजान व हनुमान चाळीसाचा वापर करुन…
रक्षा मंत्रालय व केंद्र स्तरावर पाठपुरावा करून प्रश्न सोडविण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- रक्षा मंत्रालय व केंद्र स्तरावर पाठपुरावा करून भिंगार कॅन्टोन्मेंट हद्दीतील नागरी प्रश्न सोडविण्याच्या मागणीचे निवेदन भिंगार राष्ट्रवादी काँग्रेसच्या…
7 महापौरांच्या कारकिर्दीनंतरही योजना अपूर्ण अहमदनगर (प्रतिनिधी)- फेज टू च्या पाणी योजनेसाठी बारा वर्षाचा लागलेला काळावधी व 240 कोटी रुपये खर्च होऊनही नगरकरांचा पाण्याचा वनवास संपलेला नाही. शहर व उपनगरातील…