अंधश्रध्देत बुडालेल्या समाजाला बाहेर काढण्यासाठी रविदास महाराजांनी विचार दिला -संजय खामकर अहमदनगर (प्रतिनिधी)- संत शिरोमणी गुरु रविदास महाराजांनी समाजाला विज्ञानवादी दृष्टीकोन दिला. अंधश्रध्देत बुडालेल्या समाजाला बाहेर काढण्यासाठी त्यांनी विचार दिला…
जायंट्स ग्रुप, केमिस्ट असोसिएशन व जनकल्याण रक्तपेढीच्या संयुक्त उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- देशभक्तीने प्रेरित होऊन युवकांनी सामाजिक योगदान देण्याची गरज आहे. सामाजिक योगदान ही देशसेवाच असून, तरुण पिढीच्या रक्ताच्या थेंबा थेंबात…
अन्यथा परिवर्तन मंडळाचे सर्व विरोधी संचालक व सभासदांचे ठिय्या आंदोलन -बाबासाहेब बोडखे अहमदनगर (प्रतिनिधी)- तीन वेळा निवेदन देऊन व पाठपुरावा करुन देखील अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या ऑनलाईन प्रणालीच्या कामाची…
हरहुन्नरी कलाकार निसार पठाण यांनी शंभर फुट उंचीवर रेखाटले सिटीबर्ड व महात्मा गांधी अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर महानगरपालिकेने राष्ट्रीय पातळीवरील स्वच्छ भारत अभियान, स्वच्छ शहर अभियान स्पर्धेत सहभाग घेऊन स्वच्छ व…
मिस्किन मळा येथे अपना पंजाब रेस्टॉरंटचे उद्घाटन अहमदनगर (प्रतिनिधी)- गेल्या अनेक वर्षापासून हॉटेल व ढाबाच्या माध्यमातून स्वादिष्ट पंजाबी खाद्यसेवा देऊन ग्राहकांच्या पसंतीस उतरलेल्या गंभीर परिवाराने सावेडी येथील मिस्किन मळा, गंगा…
अहमदनगर (प्रतिनिधी)- इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकौंटंटस ऑफ इंडियाच्या वतीने डिसेंबर 2021 मध्ये घेण्यात आलेल्या फायनल सीए परीक्षेत चैतन्य सुनील भागवत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला आहे. त्याला पुणे येथील सीए हेमंत…
समाजबांधवांना सहभागी होण्याचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- चर्मकार संघर्ष समितीच्या वतीने बुधवार दि.16 फेब्रुवारी रोजी श्री संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंती उत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 10 वाजता प्रोफेसर…
जीवनात पैशापेक्षा रुग्णसेवा महत्त्वाची -पद्मश्री पोपट पवार अहमदनगर (प्रतिनिधी)- प्रामाणिक व सामाजिक बांधिलकी ठेवल्यास प्रत्येक क्षेत्रात यश आहे. जीवनात पैशापेक्षा रुग्णसेवा महत्त्वाची असून, त्या दृष्टीने प्रत्येक डॉक्टरने योगदान दिले पाहिजे.…
महाराष्ट्र ऑलम्पिक असोसिएशन, शारीरिक शिक्षण शिक्षक संघटना व क्रीडा संघटनांची महाराष्ट्रात पहिल्यांदाच बैठक अहमदनगर (प्रतिनिधी)- क्रीडा क्षेत्रातील नवनवीन बदल शिक्षक-प्रशिक्षक यांना अवगत व्हावेत, ऑलम्पिक दर्जाचे प्रशिक्षक शालेय पातळीपासून तयार व्हावे,…
घोषणा व लाटणे-थाळीच्या निनादाने जिल्हा परिषदचा परिसर दणाणला अहमदनगर (प्रतिनिधी)- मागील पाच महिन्यापासूनचे थकित वेतन मिळावे व राज्य सरकारने जाहीर केलेले भत्ते त्वरीत देण्याच्या मागणीसाठी जिल्ह्यातील आशा सेविका व गट…