जिल्ह्यातील शिक्षक, प्राध्यापकांना मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्र विषयावर मार्गदर्शन अहमदनगर (प्रतिनिधी)- अरणगाव रोड (ता. नगर) येथील केंद्रीय विद्यालय क्रमांक तीन व्ही.आर.डी.ई. येथे जी 20 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर कार्यशाळा उत्साहात पार…
या घटनेतून राज्य सरकारचा खरा चेहरा समोर आला – प्रा. अशोक डोंगरे अहमदनगर (प्रतिनिधी)- श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळा प्रस्थानाच्या वेळेला आळंदी (जि. पुणे) येथे वारकरींवर झालेल्या लाठीचार्जचा…
सुरभी हॉस्पिटल मध्ये विविध तपासण्या अहमदनगर (प्रतिनिधी)- डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन व शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने शहरात सुरु असलेल्या मोफत आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराच्या पार्श्वभूमीवर सुरभी हॉस्पिटल येथे…
माध्यमिक शिक्षक संघाने घेतली शिक्षणाधिकारी यांची भेट अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील शिक्षक, शिक्षकेतरांचे वेतन वेळेवर होत नसल्याने त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असून,…
महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांची बदनामी करणारे मजकूर व्हायरल केल्याचा आरोप कोतवालीच्या पोलीस निरीक्षकांना निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- भाजप प्रदेश महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांचे चारित्र्य हनन करणारे बदनामकारक…
म्हस्के हॉस्पिटल व आमदार संग्रामभैय्या जगताप जनसंपर्क कार्यालयाचा उपक्रम खर्चिक आरोग्य सुविधांमुळे मोफत आरोग्य शिबिर मोठे आधार ठरत आहे -आ. संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- खर्चिक आरोग्य सुविधांमुळे मोफत आरोग्य शिबिर…
बहुजन समाजाला मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- जातीयवादी प्रवृत्तीतून बोंडार हवेली (जि. नांदेड) येथील अक्षय भालेराव खून प्रकरणाच्या निषेधार्थ शहरात मंगळवारी (दि.13 जून) सकल आंबेडकरी जनतेच्या वतीने काढण्यात येणार्या…
खून प्रकरणातील आरोपींना फाशी देऊन यामागील सूत्रधार शोधावा -सुनिल साळवे अहमदनगर (प्रतिनिधी)- जातीयवादी प्रवृत्तीतून बोंडार हवेली (जि. नांदेड) येथील अक्षय भालेराव खून प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा होण्यासाठी हा…
लंगर सेवेच्या माणुसकीच्या कार्याची जगाच्या पाठीवर दखल घेण्यात आली -आ. संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- लंगर सेवेच्या माणुसकीच्या कार्याची जगाच्या पाठीवर दखल घेण्यात आली. कोपनहेगन, डेन्मार्क येथून डब्ल्यू.ए.एफ.ए. संस्थेने या कार्याची…
गुणवत्तेपुढे कोणतीही परिस्थिती आडवी येत नाही -इंजि. शकील अहमद अहमदनगर (प्रतिनिधी)- जीवनात चमकण्यासाठी शैक्षणिक गुणवत्तेशिवाय पर्याय नाही. गुणवत्तेपुढे कोणतीही परिस्थिती आडवी येत नाही, ज्ञानाने प्रकाशमान होऊन जीवनातील ध्येय विद्यार्थ्यांना गाठता…