बाबासाहेबांनी देशातील दलितांचा उद्धार करुन समता प्रस्थापित केली -शिवाजीराव साळवे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने मार्केटयार्ड येथील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार…
जयभीमच्या घोषणा देऊन न्याय, समता आणि बंधुता यांचे मूल्य जपण्याचा संकल्प बाबासाहेबांनी दिलेल्या न्याय-समानतेच्या विचारांनीच देश उभा आहे -अमित काळे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69 व्या महापरिनिर्वाण…
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास अभिवादन जगण्याचा प्रकाश मार्ग बाबासाहेबांनी दाखविला -प्रकाश थोरात अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मार्केटयार्ड येथील त्यांच्या पुतळ्यास पीपल्स हेल्पलाईनच्या…
महापरिनिर्वाण दिनानिमित्त बौद्धवंदनेसह जय भीमच्या घोषणांनी परिसर दुमदुमला कामगार वर्गासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राबवलेली धोरण दिशादर्शक – एन. एम. पवळे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69 व्या…
हरदिन मॉर्निंग ग्रुपचा उपक्रम बाबासाहेबांनी माणसामाणसात समानतेचे स्वप्न पाहिले आणि ते प्रत्यक्षात आणण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला -संजय सपकाळ अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त हरदिन…
राज्यात सर्वाधिक विद्यार्थी संख्या असलेली शाळा म्हणून नाईट हायस्कूलचा मान सर्वाधिक विद्यार्थी प्रवेशित करणाऱ्यांचा पुरस्काराने गौरव अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शिक्षण प्रसार व जनजागृती अभियानांतर्गत शिक्षणापासून वंचित अर्धवट शिक्षण राहिलेल्या घरच्या कौटुंबिक…
विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच व्यवहारज्ञान आवश्यक – डॉ. विवेकानंद चेडे विद्यार्थ्यांनी गिरवले उद्योजकता आणि कौशल्य विकासाचे धडे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील डॉ. हेडगेवार शैक्षणिक संकुल संचलित सरस्वती प्राथमिक विद्यालयात बाल आनंद…
नोंदणीची कागदपत्रे बनावट असल्याचा पत्रकार परिषदेत दावा गुन्हे दाखल करुन स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राहुल भागवत यांनी पारनेर पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत विरोली (ता. पारनेऱ येथील ‘विरोली…
जय हिंद फाउंडेशनचा उपक्रम; हरित कोल्हार घडविण्यासाठी पुढाकार अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जय हिंद फाउंडेशनच्या माध्यमातून दिवंगत आमदार स्व. शिवाजी कर्डिले यांच्या स्मरणार्थ कोल्हार गावात 200 नारळाच्या झाडांचे वाटप करण्यात आले. आमदार…
निसर्ग सुरक्षित म्हणजे श्रीरामचैतन्य सुरक्षित; कुंभमेळ्यासाठी वृक्षतोडीवरुन गंभीर चिंता व्यक्त धर्म तेव्हाच खरा आणि जिवंत राहतो, जेव्हा निसर्ग जिवंत असतो -ॲड. कारभारी गवळी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भगवान श्रीराम हे केवळ इतिहासपुरुष…