• Wed. Jun 25th, 2025

साहित्य

  • Home
  • पत्रकार सत्य मांडतो, तेव्हा समाजाचा विकास होतो -बी.जी. शेखर पाटील

पत्रकार सत्य मांडतो, तेव्हा समाजाचा विकास होतो -बी.जी. शेखर पाटील

बातम्यांच्या पलीकडीलविश्‍व पुस्तकाचे प्रकाशन अहमदनगर (प्रतिनिधी)- पत्रकारही समाजातीलच माणूस असतो व त्यालाही हृदय, मन व भावना असतात. पण समाजातील बर्‍या-वाईट घटनांचा सखोेलशोध घेऊन तो जेव्हा सत्य मांडतो, तेव्हा समाजाचा खर्‍या…

अहमदनगर येथील ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. मुहम्मद आझम यांना साहित्य अकादमीचा भाषा सन्मान जाहीर

मराठी पत्रकार परिषद व हाजी अजीजभाई सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने प्रा. डॉ. मुहम्मद आझम यांचा सत्कार अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील ज्येष्ठ साहित्यिक तथा दखनी भाषेचे अभ्यासक प्रा. डॉ. मुहम्मद आझम यांना दिल्ली…

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत नगरच्या ललिता कात्रे द्वितीय

अहमदनगर(प्रतिनिधी)- महाराष्ट्र साहित्य परिषद सातारा शाखा आणि सातारा नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा पंधरवड्याच्या निमित्ताने आयोजित राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत अहमदनगरच्या ललिता सुनील कात्रे यांनी खुल्या गटात द्वितीय क्रमांक…

लेखकांनी सत्य, वास्तववादी लेखन करावे -राकेश वानखेडे

प्रगतिशील लेखक संघाचे जिल्हा अधिवेशन संपन्न अहमदनगर (प्रतिनिधी)- लेखक हा समाजातील सर्वात संवेदनशील व्यक्ती असून, साहित्यिकानी समाजातील सत्य, वास्तव व विद्रोह आपल्या लेखनातून मांडला पाहिजे, तसेच आपल्या लेखनाला सामाजिक प्रयोजन…

निमगाव वाघाच्या धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयास पुस्तके भेट

ग्रामीण भागात वाचन संस्कृत बहरण्यासाठी धर्मवीर सार्वजनिक वाचनालयाचे कार्य प्रेरणादायी -आ. निलेश लंके अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयास कवी आनंदा साळवे यांनी पुस्तके भेट…