छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनानिमित्त आमदार संग्राम जगताप म्हणाले,
शिवाजी महाराजांचा विचार व वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी कटिबद्ध अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्राच्या अस्मितेचा दिवस म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती उत्सव. संपूर्ण जगात असलेल्या महाराष्ट्राच्या मातीतला माणूस हा जयंती उत्सव…
कोरोनाच्या टाळेबंदीत सेवा देत, सीए व डॉक्टर झालेल्या युवक-युवतींचा सन्मान
सामाजिक योगदान देऊन युवकांनी मिळवलेले यश अभिमानास्पद -उपमहापौर गणेश भोसले अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोनाच्या संकट काळात शहरात विविध सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून सामाजिक योगदान देत, सीए व डॉक्टर झालेल्या युवक-युवतींचा घर घर…
भिंगार शहरात शिवजयंती उत्साहात साजरी
शिवाजी महाराजांनी जाती, धर्मापलीकडे जाऊन स्वराज्याची निर्मिती केली -संजय सपकाळ अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. चौका-चौकात अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात…
शासकीय कार्यालयात संत रविदास महाराजांची जयंती साजरी झाली नसल्याचा आरोप
जयंती साजरी न करणार्या अधिकार्यांवर प्रशासकीय कारवाई करण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- शासनाचे परिपत्रक असून देखील जिल्ह्यात अनेक शासकीय, निमशासकीय कार्यालयात संत शिरोमणी रविदास महाराज यांची जयंती साजरी झाली नसल्याचा निषेध…
शनिवारी (दि.19 फेब्रुवारी) छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यासाठी बालगोपाळांपासून युवकांमध्ये उत्साह संचारला आहे.
जयंतीची जय्यत तयारी करण्यासाठी शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचे आकर्षक मुर्त्या खरेदी करण्यासाठी शिवप्रेमींचा लगभग दिसून येत आहे.
लक्ष्मीबाई सुपेकर यांचे वृद्धापकाळाने निधन
अहमदनगर (प्रतिनिधी)- भूतकरवाडी येथील लक्ष्मीबाई सर्जेराव सुपेकर (वय 95 वर्षे) यांचे गुरुवारी (दि.17 फेब्रुवारी) वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यावर नालेगाव अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात चार मुले, एक मुलगी, सुना,…
वडीलांचा उपचारासाठी धावणार्या भंडारी भगिनींची राष्ट्रीय स्पर्धेत मजल
राष्ट्रीय क्रॉसकंट्री स्पर्धेसाठी भाग्यश्री, साक्षी व करणची निवड अहमदनगर (प्रतिनिधी)- ट्रॅक रेसर्स स्पोर्टस फाऊंडेशनचे खेळाडू साक्षी भंडारी, भाग्यश्री भंडारी व करण गहाणडुळे यांची नागालँड येथे होणार्या राष्ट्रीय क्रॉसकंट्री स्पर्धेसाठी निवड…
भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलच्या इयत्ता दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती
शिक्षणाने यशस्वी जीवनाचा पाया रचला जातो -विजेंद्र पटनी अहमदनगर (प्रतिनिधी)- अ.ए.सो. च्या भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलमधील 2020-2021 या शैक्षणिक वर्षात इयत्ता दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये शाळेत पहिल्या पाच क्रमांकाने उत्तीर्ण झालेले व…
शिवजयंती दिनी काळीआई शिवाररस्ता मुक्ती संग्राम अभियानाला होणार प्रारंभ
शेतकर्यांना शेत रस्ते मोकळे करुन देण्यासाठी पीपल्स हेल्पलाईनचा पुढाकार अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यासह राज्यात शेतकर्यांना शेत रस्त्यांअभावी जमिनी पड ठेवणे भाग पडत आहे. यासाठी पीपल्स हेल्पलाईनने काळीआई शिवाररस्ता मुक्ती संग्रामची घोषणा…
कमी दाबाच्या वीज पुरवठ्याने पारनेर तालुक्यातील शेतकर्यांचे पिके धोक्यात
पुरेश्या दाबाने वीज पुरवठा करण्याची अन्याय निवारण निर्मुलन सेवा समितीची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यात वीज पुरवठा कमी दाबाने होत नसल्याने शेतकर्यांचे मोठे नुकसान होत असून, त्वरीत वीज पुरवठा पुरेश्या…