जिल्हा परिषद सदस्या हर्षदा काकडे यांचे निवेदन पिण्याच्या पाण्यासाठी महिलांसह लहान मुलांची वणवण अहमदनगर (प्रतिनिधी)- पिण्याच्या पाण्यापासून वंचित असलेल्या मौजे बेलगाव, सोनेसांगवी, वरखेड, अंतरवाली बुद्रुक, मुर्शदपुर व लखमापुरी (ता. शेवगाव)…
शाळा सुरु करण्याचा संभ्रम दूर करुन वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणातील गोंधळ दूर करण्याची शिक्षक परिषदेची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- नुकतेच सुरु होणारे सन 2022-2023 या शैक्षणिक वर्षात शाळा सुरु करण्याबाबत…
शहर हरित व सुंदर बनविण्यासाठी वृक्ष लागवड ही लोकचळवळ व्हावी -न्यायाधीश नेत्राजी कंक अहमदनगर (प्रतिनिधी)- शहर हरित व सुंदर बनविण्यासाठी वृक्ष लागवड ही लोकचळवळ होण्याची गरज आहे. पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षलागवड…
सजीव सृष्टीच्या रक्षणासाठी वृक्षारोपण व संवर्धनाची मोहीम प्रत्येकाने हातात घेणे काळाची गरज -वनक्षेत्रपाल दिलीप जिरे अहमदनगर (प्रतिनिधी)- पर्यावरणाच्या रक्षणासाठी वृक्षारोपण व संवर्धनाची गरज आहे. वाढते प्रदूषण रोखण्यासाठी, जमिनीची धूप थांबविण्यासाठी…
अहिल्यादेवींचा सामाजिक वारसा प्रत्येकाने पुढे घेऊन गेल्यास पुरोगामी महाराष्ट्राला एक दिशा मिळणार -माधव गडदे सामाजिक कार्य करणार्यांचा पुरस्काराने गौरव अहमदनगर (प्रतिनिधी)- अहिल्यादेवींचा सामाजिक वारसा प्रत्येकाने पुढे घेऊन गेल्यास पुरोगामी महाराष्ट्राला…
शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेऊन युवकांनी संकटांना न घाबरता निर्व्यसनी राहून यशाकडे वाटचाल करावी -पै. नाना डोंगरे अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे नवनाथ विद्यालय, स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय…
उत्तम आरोग्यासाठी पौष्टिक व सकस आहाराच्या रेसीपींचे मार्गदर्शन अहमदनगर (प्रतिनिधी)- प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुपच्या वतीने घेण्यात आलेल्या पाककला प्रशिक्षण वर्गाला महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. यामध्ये संगिता चंगेडिया यांनी उत्तम…
एक तास राष्ट्रवादीसाठी उपक्रमातंर्गत मिस्किन मळा येथे बैठक राजकीय परिस्थितीवर रंगलेया चर्चेत महागाई व बेकारीच्या मुद्दयांवरुन केंद्र सरकारवर निशाणा अहमदनगर (प्रतिनिधी)- देशात सर्वसामान्यांच्या गरजा व प्रश्नांकडे दुर्लक्ष करुन, गरजा नसलेल्या…
वृक्ष संवर्धनाचा ग्रामस्थांनी केला संकल्प वृक्ष जगले तर सजीव सृष्टी वाचणार -पै. नाना डोंगरे अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे नेहरु युवा केद्र व जिल्हा क्रीडा कार्यालय संलग्न स्व.पै.…
वृक्षवल्ली आंम्हा सोयरे… या अभंगातून विद्यार्थ्यांनी दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश वसुंधरेचे संवर्धन करणे ही आपली सर्वांची सामाजिक जबाबदारी -अतुल फलके अहमदनगर (प्रतिनिधी)- एकता फाउंडेशन ट्रस्ट व नवनाथ वारकरी शिक्षण संस्थेच्या…