शरद पवार विचार मंच व मानवता एक धर्म सामाजिक संस्थेचा उपक्रम सुफी, साधू, संतांची दिलेला मानवतेचा वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी गुण्यागोविंदाने एकत्र येण्याचे गरज -अल्ताफ सय्यद अहमदनगर (प्रतिनिधी)- रमजाननिमित्त शहरातील…
उंट, घोडे, बैलगाडीसह ढोल, ताशा, तुतारी, हलगीच्या निनादात निघालेल्या शोभायात्रेने वेधले नगरकरांचे लक्ष स्पर्धेचे प्रथम बक्षीस अर्धा किलो सोन्याची गदा दक्षिणमुखी हनुमान चरणी अहमदनगर (प्रतिनिधी)- भारतीय जनता पार्टी, शिवसेना व…
कास्ट्राईबचे नेहमीच कर्मचारी वर्गाच्या कल्याणासाठी योगदान -एन.एम. पवळे अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी जिल्हा परिषद पंचायत समितीचे सहाय्यक लेखा अधिकारी चंद्रशेखर साहेबराव वांढेकर यांची नियुक्ती…
बाराशेपेक्षा जास्त मल्ल शहरात दाखल शुक्रवारपासून दिग्गज मल्लांच्या शड्डूचा आवाज घुमणार अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात भारतीय जनता पार्टी, शिवसेना व अहमदनगर जिल्हा तालीम संघाच्या वतीने 21 ते 23 एप्रिल दरम्यान आयोजित…
महापालिका आयुक्तांना शिवगाळ व बेजबाबदार, आक्षेपार्ह वक्तव्याचा संताप व्यक्त जातीय व धार्मिक द्वेष निर्माण करण्यासाठी देश विघातक वक्तव्य -एन.एम. पवळे अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरामध्ये येऊन महानगरपालिकेच्या आयुक्तांना शिवगाळ करत बेजबाबदार व…
अहमदनगर (प्रतिनिधी)- तामसवाडी (ता. नेवासा) येथील हाजी साहेबखान सरदारखान पठाण यांचे नुकतेच वृध्दपकाळाने निधन झाले. 92 वर्षीय साहेबखान धार्मिक व मनमिळावू स्वभावाचे होते. पवित्र रमजान महिन्यात त्यांचे निधन झाले असून,…
राष्ट्रवादीचे युवक शहर जिल्हाध्यक्षांचा आमदार राणे यांना टोला अहमदनगर (प्रतिनिधी)- शहराचे आमदार संग्राम जगताप विकासाच्या मुद्दयावर निवडून आलेले आहेत. द्वेषाचे राजकारण व गुंडगिरी करुन निवडून आलेले नाहीत. स्वाभिमान विलीन केलेल्या…
गोरक्षनाथ सोनवणे गुरुजी यांना जीवन गौरव पुरस्कार अहमदनगर (प्रतिनिधी)- शाहू फुले आंबेडकर साठे कलाम सामाजिक विचार मंचच्या वतीने गुरुजी गोरक्षनाथ मारुती सोनवणे यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. लाखेफळ…
अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील अली अन्वर मन्यार याने वयाच्या दहाव्या वर्षी रमजानचा पहिला उपवास केला. कडक उन्हाळ्यात रमाजानच्या पवित्र महिन्यात अन्न, पाणी विना त्याने उपवास केला आहे. अली हा पोदार…
कर्डिले यांनी कष्टकरी, शेतकरी वर्गाचे नेतृत्व करुन प्रश्न सोडविण्याचे काम केले -संजय सपकाळ अहमदनगर (प्रतिनिधी)- माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी नेहमीच सर्वसामान्य कष्टकरी, शेतकरी व व्यापारी वर्गाचे नेतृत्व करुन त्यांचे…