राष्ट्रवादीचे युवक शहर जिल्हाध्यक्षांचा आमदार राणे यांना टोला अहमदनगर (प्रतिनिधी)- शहराचे आमदार संग्राम जगताप विकासाच्या मुद्दयावर निवडून आलेले आहेत. द्वेषाचे राजकारण व गुंडगिरी करुन निवडून आलेले नाहीत. स्वाभिमान विलीन केलेल्या…
गोरक्षनाथ सोनवणे गुरुजी यांना जीवन गौरव पुरस्कार अहमदनगर (प्रतिनिधी)- शाहू फुले आंबेडकर साठे कलाम सामाजिक विचार मंचच्या वतीने गुरुजी गोरक्षनाथ मारुती सोनवणे यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. लाखेफळ…
अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील अली अन्वर मन्यार याने वयाच्या दहाव्या वर्षी रमजानचा पहिला उपवास केला. कडक उन्हाळ्यात रमाजानच्या पवित्र महिन्यात अन्न, पाणी विना त्याने उपवास केला आहे. अली हा पोदार…
कर्डिले यांनी कष्टकरी, शेतकरी वर्गाचे नेतृत्व करुन प्रश्न सोडविण्याचे काम केले -संजय सपकाळ अहमदनगर (प्रतिनिधी)- माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी नेहमीच सर्वसामान्य कष्टकरी, शेतकरी व व्यापारी वर्गाचे नेतृत्व करुन त्यांचे…
गुट्टलबाज सत्तापेंढार्यांना पायउतार करण्यासाठी इंडिया अगेन्स्ट तमस स्लेव्हरी संघटनेचा पुढाकार प्रौढ मतदारांना प्राप्त झालेल्या अधिकारांची यशस्वी अंमलबजावणीचा प्रयोग अहमदनगर (प्रतिनिधी)- भारतीय संविधानाचे कलम 326 अन्वये प्रौढ मतदारांना प्राप्त झालेल्या अधिकारांची…
सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचा उपोषणाचा इशारा अहमदनगर (प्रतिनिधी)- तिसर्या अपत्याची माहिती शासनाकडून लपवून शासनाच्या 28 मार्च 2005 च्या शासन निर्णयाची पायमल्ली केल्याप्रकरणी श्रीरामपूरच्या गटशिक्षणाधिकारी यांना…
केंद्राची कामगार स्थायी समिती घेणार बैठक अहमदनगर (प्रतिनिधी)- भारत सरकारच्या कामगार स्थायी समितीने ईपीएस 95 पेन्शनर्सची पेन्शन वाढ व इतर मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी दिल्ली येथे गुरुवारी (दि.20 एप्रिल) आयोजित केलेल्या…
वाडियापार्कला राज्यस्तरीय छत्रपती शिवराय केसरी कुस्ती स्पर्धेचे आखाडा पूजन अहमदनगर (प्रतिनिधी)- देशातील सर्वात भव्य कुस्ती स्पर्धा शहरात होत असून, महाराष्ट्र केसरी व त्यापेक्षाही मोठे मल्ल आखाड्यात उतरणार आहे. विजेत्या मल्लास…
अखंड हरिनाम सप्ताहात रामेश्वर महाराज शास्त्री यांच्या हस्ते सत्कार अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील उद्योजक पैलवान अफजल शेख यांनी ब्रम्हनाथ मंदिराच्या उभारणीसाठी योगदान देऊन धार्मिक ऐक्याचे दर्शन घडविले. शिरुर (जि. बीड) येथील…
जबाबदार नेत्यांवर मनुष्य वधाचे गुन्हे दाखल करा भारतीय कम्युनिस्ट पक्षाची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- 16 कोटी रुपये खर्चून महाराष्ट्र शासनाने आयोजित केलेल्या मुंबई जवळील खारघर येथे महाराष्ट्र भूषण पुरस्कार आयोजनाच्या ढिसाळ…