• Wed. Apr 1st, 2026

Mirror

  • Home
  • बोल्हेगावला नगरसेवक कुमारसिंह वाकळे यांच्या रायगड जनसंपर्क कार्यालयाचा शुभारंभ

बोल्हेगावला नगरसेवक कुमारसिंह वाकळे यांच्या रायगड जनसंपर्क कार्यालयाचा शुभारंभ

वाकळे यांचे रायगड जनसंपर्क कार्यालय उपनगराच्या विकासाची नांदी ठरणार -आ. संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- स्वराज्याची मुहुर्तमेढ रोवताना रायगडाचा इतिहास विसरुन चालणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त नागरिकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी…

निमगाव वाघात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षरोपण

नेहरु युवा केंद्र, श्री नवनाथ युवा मंडळ व नवनाथ विद्यालयाचा संयुक्त उपक्रम गावात दीड हजार झाडे लावून ती जगविण्याचा संकल्प अहमदनगर (प्रतिनिधी)- नेहरु युवा केंद्र, श्री नवनाथ युवा मंडळ व…

निमगाव वाघात स्वराज्य गुढी उभारुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

निमगाव वाघा ग्रामपंचायत व एकता फाऊंडेशनचा उपक्रम प्रत्येकाचा स्वाभिमान जागरुक करुन महाराजांनी स्वराज्य घडविले -अतुल फलके अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या शिवराज्याभिषेक…

शहरात रंगला ब्रायडल टॅलेंट शो

पारंपारिक ब्रायडल लुक मध्ये युवतींचा रॅम्प वॉक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त अहिल्या फाउंडेशनचा उपक्रम वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात झालेल्या ब्रायडल टॅलेंट शो मध्ये युवतींनी विविध कलागुणांचे सादरीकरण केले. विविध…

अहमदनगरच्या शिवम लोहकरेला आशियाई ज्युनिअर अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत रौप्य पदक

2016 नंतर पदक पटकाविणारा देशातील ठरला दुसरा खेळाडू वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबातील भालाफेक पटू शिवम लोहकरे याने दक्षिण कोरियातील येचॉन येथे सुरू असलेल्या आशियाई ज्युनिअर अ‍ॅथलेटिक्स…

कै. दामोधर विधाते विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे दहावी बोर्डाच्या परीक्षेत यश

अहमदनगर (प्रतिनिधी)- जनकल्याण शिक्षण प्रसारक मंडळ अहमदनगर संचलित सारसनगर येथील कै. दामोधर विधाते (मास्तर) माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावी (एसएससी) बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. शाळेचा इयत्ता दहावीचा निकाल…

अन्याय विरोधात युद्ध, हे धर्माचे रक्षण -ह.भ.प. प्रभाताई भोंग

धर्म आणि कर्तव्य या विषयावर महिलांना मार्गदर्शन प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुपचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- सर्वांची भक्ती एकाच भगवंता पर्यंत पोहचत असते, कोणाचीही भक्ती व देव लहान अथवा मोठा नसतो.…

पावसाळ्यात त्या केबलमध्ये विद्युत प्रवाह निर्माण झाल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता ?

विद्युत महावितरण व बीएसएनएलच्या पोलवर बेकायदेशीरपणे केबल टाकणार्‍या विरोधात गुन्हा दाखल व्हावा सामाजिक कार्यकर्ते संदीप भांबरकर यांची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात खासगी कंपनीच्या फोर जी व फाईव्ह जी च्या ऑप्टीकल…

अनाथ बालकांनी लुटला बाल नाट्याचा आनंद

युवानने पाचशे निराधार बालकांसाठी उपलब्ध केली संधी अहमदनगर (प्रतिनिधी)- अनाथ, निराधार व गरजू विद्यार्थ्यांना आधार देऊन शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे कार्य करणार्‍या युवान या सामाजिक संस्थेमार्फत विविध अनाथाश्रमांतील तब्बल 500 वंचित…

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने पर्यावरण दिन साजरा

तपोवन रोड येथील नक्षत्रनगर परिसरात वृक्षरोपण पृथ्वीचे अस्तित्व टिकवण्यासाठी, तिचे सौंदर्य हिरवाईने फुलविण्याची गरज -इंजि. केतन क्षीरसागर अहमदनगर (प्रतिनिधी)- पृथ्वीचे अस्तित्व टिकवण्यासाठी, तिचे सौंदर्य हिरवाईने फुलविण्याची गरज आहे. जंगल तोड…