विविध क्षेत्रात सामाजिक योगदान देणार्या व्यक्तींचा स्वराज्य भूषण पुरस्काराने होणार सन्मान
पुरस्कारसाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन छत्रपती संभाजी महाराज व अहिल्यादेवी होळकर जयंतीचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयच्या वतीने छत्रपती…
कोरोनात निधन झालेल्या त्या पोलीसाच्या जागेवर मुलाला हजर करुन घेण्याची मागणी
सोमवारी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण शासनाकडून अहवाल प्राप्त असून, देखील हजर करून घेतले जात नसल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- पोलीस दलात कार्यरत असलेले वडिल व सेवानिवृत्त आईचे कोरोनामध्ये निधन झाले…
आबासाहेब सोनवणे यांचा नगर तालुका सरपंच परिषदेच्या वतीने सत्कार
अहमदनगर (प्रतिनिधी)- सरपंच परिषद महाराष्ट्र राज्य कोअर कमिटीच्या (सुकाणू समिती) अध्यक्षपदी हिंगणगाव (ता. नगर) चे सरपंच तथा जिल्हाध्यक्ष आबासाहेब पाटील सोनवणे यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा नगर तालुका सरपंच परिषदेच्या वतीने…
सर्वसामान्यांसाठी द केरला स्टोरी चित्रपट करमुक्त व्हावा
भाजप व अटलजी फाउंडेशनची मागणी जिल्हाधिकारी यांना निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- सर्वसामान्यांना द केरला स्टोरी चित्रपट पहाता यावे, या उद्देशाने हा चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त करण्याची मागणी भाजपचे शहर जिल्हा प्रसिध्दी प्रमुख…
सरपंच परिषद राज्य कोअर कमिटीच्या (सुकाणू समिती) अध्यक्षपदी आबासाहेब सोनवणे
महाराष्ट्रातील सरपंचाचे प्रश्न सोडविण्यासाठी 22 मे पासून सरपंच परिषदेचे कराड ते मुंबई मंत्रालय धडक मोर्चा दक्षिण जिल्हाध्यक्षपदी अर्जुन शेळके, उत्तर जिल्हाध्यक्षपदी जालिंदर गागरे, जिल्हा कार्याध्यक्षपदी शरद पवार व जिल्हा महिला…
पिंपळगाव वाघाचे प्रगतशील शेतकरी मारुती वाबळे यांचे निधन
अहमदनगर (प्रतिनिधी)- पिंपळगाव वाघा (ता. नगर) येथील प्रगतशील शेतकरी मारुती बाबुराव वाबळे यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. ते 78 वर्षाचे होते. जखणगाव येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब वाबळे…
नगरचे सीए शंकर अंदानी यांना ब्रॅण्ड ऑफ महाराष्ट्र जीवन गौरव पुरस्कार प्रदान
कोल्हापूर येथील धम्म चॅरिटेबल ट्रस्ट सेक्युलर प्रोगेसिव्ह फ्रंट संस्थेच्या वतीने सन्मान अंदानी यांची ग्रंथ तुला करुन लाख रुपयांची पुस्तके गरजू व अनाथ मुलांच्या शिक्षणासाठी भेट अहमदनगर (प्रतिनिधी)- समाज कार्यात वाहून…
धोरणात्मक निर्णय कागदावर न राहता लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सामाजिक संस्थांची गरज -न्यायाधीश भाग्यश्री पाटील
भटके विमुक्त आदिवासी, पारधी समाजात कार्यशाळेच्या माध्यमातून बालविवाह आणि बालमजूर दुष्परिणामाची जागृती अहमदनगर (प्रतिनिधी)- धोरणात्मक निर्णय कागदावर न राहता लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सामाजिक संस्थांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. शासनाची अंमलबजावणी यंत्रणा…
तणावमुक्त व आनंदी जीवन जगण्यासाठी ग्रामस्थांना दिले जाणार धडे
निमगाव वाघा येथे आनंद अनुभूती प्रशिक्षण शिबीराचे आयोजन अहमदनगर (प्रतिनिधी)- तणावमुक्त व आनंदी जीवन जगण्यासाठी नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे द आर्ट ऑफ लिव्हिंग, स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री…
ज्ञानदेव गोरे यांचा वाळकी ग्रामस्थाच्या वतीने सत्कार
अहमदनगर (प्रतिनिधी)- वाळकी (ता. नगर) येथील पत्रकार ज्ञानदेव गोरे यांची निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ (महाराष्ट्र राज्य) संस्थेच्या राज्य प्रसिद्धी प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा वाळकी ग्रामस्थाच्या वतीने सत्कार…